शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

विजयी षटकार ठाेकणार की भाकरी फिरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 11:00 IST

स्वातंत्र्यसैनिक राव तुलाराम यांचे वंशज आणि माजी मुख्यमंत्री राव बिरेंदर सिंग यांचे पुत्र राव इंद्रजीत सिंग यांनी आतापर्यंत  पाच वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे विजयाचा षटकार ठोकू शकतील का? याकडे लक्ष लागले आहे.

राकेश जोशी -गुरुग्राम : हरयाणातील लोकसभेच्या १० जागांपैकी गुरुग्राम ही जागा गेल्या दोन निवडणुकांपासून भाजपच्या ताब्यात आहे. काँग्रेस आणि जेजेपी यांच्यातील ‘सेलिब्रिटी कार्ड’मुळे गुरुग्रामची लढत रंजक बनली आहे. त्यामुळे भाकरी फिरणार की विजयाचा षटकार ठोकला जाणार, याचीच उत्सुकता आहे. काँग्रेसतर्फे लढणारे चित्रपट अभिनेते राज बब्बर हे राव इंद्रजीत सिंह यांच्यावर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाहीत. जनता जननायक पक्षाचे (जेजेपी) राहुल यादव ऊर्फ फाजिलपुरिया यांनीही बाजी लावली आहे. स्वातंत्र्यसैनिक राव तुलाराम यांचे वंशज आणि माजी मुख्यमंत्री राव बिरेंदर सिंग यांचे पुत्र राव इंद्रजीत सिंग यांनी आतापर्यंत  पाच वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे विजयाचा षटकार ठोकू शकतील का? याकडे लक्ष लागले आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्देअहिरवालमधील पाणी योजनेसह अन्य विविध प्रकल्प अपुर्ण असल्याने नागरीकांची पाण्यासाठी वणवण कायम.वाहतूक, जबर टोल वसुली कचरा, तुटलेले बसस्थानक, आरोग्य सेवेचा अभाव यासह नागरीकांना अद्यापही छोट्या-छोट्या मुलभूत सोयी सुविधासाठी झगडावे लागत आहे. उत्कृष्ट दर्जाच्या शाळांची अद्यापही प्रतीक्षा असल्याने विद्यार्थी दर्जेदार शिक्षणापासून वंचित आहेत. 

२०१९ मध्ये काय घडले?राव इंद्रजीत सिंह, भाजप (विजयी) - ८,८१,५४६कॅ. अजय सिंह, काँग्रेस (पराभूत)- ४,९५,२९०

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस