शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 11:38 IST

Operation Sindoor: भारताच्या संरक्षण दलांकडून यशस्वीरीत्या राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे संरक्षणमंत्री प्रथमच आमने सामने येणार आहेत.

पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत या हल्ल्याचा बदला घेतला होता. ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारताने सुरुवातीला पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केले होते. तसेच या कारवाईला पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला तेव्हा भारताच्या संरक्षण दलांनी पाकिस्तानच्या हवाई तळांवर जबरदस्त हल्ला करत पाकिस्तानला युद्धविरामासाठी विनवणी करण्यास भाग पाडले होते. दरम्यान, भारताच्या संरक्षण दलांकडून यशस्वीरीत्या राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे संरक्षणमंत्री प्रथमच आमने सामने येणार आहेत.

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे आजपासून सुरू होत असलेल्या शांघाई सहकार्य संघटनेच्या दोन दिवसीय संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी चीनमधील किंगदाओ येथे दाखल झाले आहेत. तर तिथे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ हेसुद्धा उपस्थित आहेत. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानने परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच आमने सामने येणार आहेत. मात्र या संमेलनामद्ये राजनाथ सिंह आणि ख्वाजा आसिफ यांच्यामध्ये कुठलीही द्विपक्षीय चर्चा होणार नाही. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतच्या सर्व चर्चांना थांबवले आहे.

दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने शांघाई परिषदेबाबत दिलेल्या आपल्या अधिकृत वक्तव्यामध्ये म्हटले आहे की, राजनाथ सिंह हे एससीओची तत्त्वे आणि उद्देशांबाबत भारताची कटिबद्धता अधोरेखित करतील.  ते आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी भारताचा दृष्टीकोन समोर ठेवतील. तसेच या भागामधील दहशतवाद आणि अतिरेकी कारवाया संपुष्टात आणण्यासाठी संयुक्त आणि निरंतन प्रयत्नांसाठी आवाहन करतील. त्याशिवाय ते एससीओअंतर्गत व्यापार, आर्थिक सहकार्य आणि कनेक्टिव्हिटीला वाढवण्यावरही भर देतील. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानRajnath Singhराजनाथ सिंह