शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

तरुणांनाच कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 08:54 IST

वय वर्षे ३० ते ४० वयोगटातील लोकांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचे निदर्शनास आले आहे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका तरुणाईला बसला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये तरुणांचा जास्त समावेश आहे. तरुणांमध्ये रोग प्रतिकारशक्ती अधिक असल्याने कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पटकन लक्षात येत नसल्याने हे असे होत असल्याचे सकृतदर्शनी आढळून आले आहे.

आयसीएमआरच्या मतेकोरोनाच्या नियंत्रणासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेचे अध्यक्ष डॉ. बलराम भार्गव यांनी तरुणांमध्ये संसर्ग वाढण्याची २ कारणे दिली आहेत.

कोरोनाची पहिली लाट नियंत्रणात आल्यानंतर तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात बाहेर पडला आणि त्यामुळे त्यांच्यात मोठ्या प्रमाणात विषाणूचा संसर्ग झाला दुसरे कारण म्हणजे देशात कोरोनाचे अनेक व्हेरिएंट्स सध्या कार्यरत असून त्यांचा प्रादुर्भाव तरुणाईला मोठ्या प्रमाणात झाला आहे

धोका असलेला वयोगट- कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेसंदर्भातील जो काही डेटा उपलब्ध आहेे त्यानुसार बाधितांच्या वयोमानात फारसा फरक नाही- वय वर्षे ३० ते ४० वयोगटातील लोकांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचे निदर्शनास आले आहे 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस