शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

ममता बॅनर्जी यांना भेटायला सुब्रमण्यम स्वामी का गेले? भाजप सोडणार? राजधानीत चर्चांना ऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 10:32 IST

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्याने ते तृणमूल काँग्रेसमध्ये जाणार की काय, अशी चर्चा सुरू झाली. त्याबाबत विचारता स्वामी आपल्या नेहमीच्या पद्धतीने म्हणाले...

नवी दिल्ली : मोदी सरकारवर व त्यातील काही नेत्यांवर सतत टीका करणारे भाजपचे नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी बुधवारी दिल्लीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्याने ते तृणमूल काँग्रेसमध्ये जाणार की काय, अशी चर्चा सुरू झाली. त्याबाबत विचारता स्वामी आपल्या नेहमीच्या पद्धतीने म्हणाले की, मी पूर्वीपासूनच त्यांच्याबरोबर होतो. मला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची गरज नाही, या त्यांच्या विधानामुळे सर्वच राजकीय पक्षांचे  नेते व कार्यकर्ते गोंधळून गेले आहे.

काँग्रेसचे कीर्ती आझाद, अशोक तन्वर व जनता दल (संयुक्त)चे पवन वर्मा यांनी मंगळवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आज स्वामी हेही तृणमूलमध्ये जाणार, अशा बातम्या भेटीआधीच पसरल्या. सनातन धर्म संस्थेने केलेल्या ट्विटमध्ये पश्चिम बंगालमधील हिंदूवरील अत्याचारांचा मुद्दा एकट्या स्वामी यांनीच उपस्थित केला असे म्हटले आहे.  ते स्वामी यांनी रिट्विट केल्याने ममता बॅनर्जी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला असावा, असे बोलले जात आहे. 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीMamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपा