शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

यामुळे भाजप टाळत आहे राम मंदिराचा मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 13:42 IST

राम मंदिर मुद्दा समोर करून नेहमी निवडणुका लढवणाऱ्या भाजपने २०१४ मध्ये मात्र गुजरातच्या विकास कामाचा गाजावाजा करत मोदींचा चेहरा समोर आणला. २०१४ मध्ये भाजपला मोठ यश मिळाले आणि २८२ जागांवर भाजपला विजय मिळवता आला.

मुंबई - राम मंदिरासाठी आग्रही असणार भाजप आता याविषय का बोलत नाही, असा प्रश्न अनेकांना पडत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक निवडणुकीत राम मंदिराच्या नावाने प्रचार करणारा भाजप २०१४ मधील निवडणुकीत मात्र राम मंदिराच्या मुद्द्यावर मावळती भूमिका घेतना दिसला. यामुळेच कि काय भाजपला २०१४ निवडणुकीत यश सुद्धा मिळाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राम मंदिर बाबत नरेंद्र मोदी यांना अनेकदा आठवण सुद्धा करून दिली. मात्र मोदी यांनी राम मंदिर बाबत बोलणे आणि संघाला उत्तर देन टाळले.भारतीय जनता पार्टीने १९८४ मध्ये पहिली निवडणुक लढवली व यात त्यांना २ जागांवर विजय मिळवता आला. भाजपने १९८९ मध्ये मात्र राम मंदिराच्या मुद्दा पुढे करत निवडणूक लढवली. या निवडणुकीत भाजपला मोठ यश सुद्धा मिळाले आणि बगता-बगता २ जागांवर निवडून आलेल्या भाजपचा आकडा ८५ जागांच्या आसपास जाऊन पोहचला. याच काळात लालकृष्णा अडवाणी यांनी रथ यात्रा काढली. पुढे १९९१ मध्ये पुन्हा निवडणुक झाली आणि यात भाजपने शतक पार करत आणि १२० जागांच्या आसपास निवडून आणल्या. त्यानंतर भाजप नेहमी राम मंदिराचा मुद्दा आपल्यानिवडणुकीत पुढे करत राहिली.राम मंदिर मुद्दा समोर करून नेहमी निवडणुका लढवणाऱ्या भाजपने २०१४ मध्ये मात्र गुजरातच्या विकास कामाचा गाजावाजा करत मोदींचा चेहरा समोर आणला. राम मंदिराच्या मुद्याला बाजूला करून मोदी लाट निर्माण करण्यात भाजपला यश सुद्धा आले आणि २०१४ मध्ये भाजपला मोठ यश मिळाले. याच मोदी लाटेत भाजपला २८२ जागांवर विजय मिळवता आला. हे यश मोदी लाट मुळे आल्याचे भाजला कळून चुकले होते. त्यामुळेच राम मंदिराच्या लाटे पेक्षा मोदी लाटेत जास्त जागा मिळत असल्याने भाजपने राम मंदिर हा विषय बाजूला करण्याच्या प्रयत्न केला आहे. आणि हेच कारण आहे ज्यामुळे भाजप नेते आणि मंत्री राम मंदिर विषय वर बोलण्याचे टाळत आहे. त्यामुळे अनेक वर्षोनुवर्षे राम मंदिर वही बनायांगे म्हणणार भाजप आता सत्ता डोळ्या समोर दिसत असल्याने विकासाच्या गप्पा मारत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीRam Mandirराम मंदिर