शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

मणिपूरमध्ये नवे मुख्यमंत्री कोण? ४४ आमदार तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 10:28 IST

भाजपचे थोकचोम यांचा राज्यपालांकडे दावा

इम्फाळ : मणिपूरमध्ये ४४ आमदार नव्या सरकारच्या स्थापनेसाठी तयार आहेत, असा दावा भाजपचे आमदार थोकचोम राधेश्याम सिंग यांनी बुधवारी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतल्यानंतर केला. राधेश्याम सिंग यांच्यासोबत आणखी नऊ आमदार राजभवनात गेले होते.

थोकचोम राधेश्याम सिंग यांनी सांगितले की, ४४ आमदार नवे सरकार स्थापन करण्यासाठी तयार असल्याने त्याबाबत काय उपाययोजना करता येईल, याविषयी आम्ही राज्यपालांशी चर्चा केली. सरकार स्थापनेसाठी दावा करण्याबाबतचा निर्णय भाजपचे पक्षश्रेष्ठी घेतील. नव्या सरकार स्थापनेला कोणीही विरोध केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मणिपूरमध्ये फेब्रुवारीपासून राष्ट्रपती राजवट लागू आहे. एन. बिरेन सिंग यांनी जातीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. (वृत्तसंस्था)

नवी गावे; मूळ रहिवाशांच्या अस्तित्वाला धोका निर्माण 

मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी सांगितले की स्थलांतरितांच्या वाढत्या घुसखोरीमुळे मणिपूरमध्ये नवीन वस्त्या, गावे उभी राहात असून, त्यामुळे मूळ रहिवाशांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. 

राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, २०१७ पासून भाजप सरकारने मणिपूरमध्ये विविध ठिकाणी तपासणी करून शेकडो बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक केली. दरम्यान, थौबल आणि इम्फाळ पश्चिम जिल्ह्यांतून चार दहशतवाद्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारBJPभाजपा