शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed Accident: पालखी महामार्गावर समोरून येणाऱ्या टेम्पोची रिक्षाला धडक; पती- पत्नीसह चार ठार
2
IPL 2025 PBKS In Final: एक चूक नडली! कॅच सुटला तिथंच MI च्या हातून मॅचही निसटली (VIDEO)
3
महाराष्ट्रात कोरोना रिटर्न! आज दिवसभरात आढळले ६५ नवीन रुग्ण; मुंबईत २२ कोविड रुग्ण
4
यंदा नवा चॅम्पियन! MI 'आउट'; PBKS ला फायनलमध्ये नेत श्रेयस अय्यरनं रचला इतिहास
5
रायगड किल्ल्यावर उत्खननात आढळले 'यंत्रराज' सौम्ययंत्र खगोलशास्त्रीय उपकरण
6
IPL मध्ये सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम! एबी डिव्हिलियर्सच्या विक्रम मोडीत काढत रचला नवा इतिहास
7
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
8
IPL 2025 Qualifier 2 : हार्दिक पांड्यानं Josh Inglis ची विकेट घेतली अन् अंपायर आला चर्चेत, कारण...
9
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
10
PBKS vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
11
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
12
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
13
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
14
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
15
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
16
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
17
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
18
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
19
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
20
बीड: पालखी महामार्गावर टेम्पो व रिक्षाचा भीषण अपघात, पती-पत्नीसह एकूण चार जण ठार

मणिपूरमध्ये नवे मुख्यमंत्री कोण? ४४ आमदार तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 10:28 IST

भाजपचे थोकचोम यांचा राज्यपालांकडे दावा

इम्फाळ : मणिपूरमध्ये ४४ आमदार नव्या सरकारच्या स्थापनेसाठी तयार आहेत, असा दावा भाजपचे आमदार थोकचोम राधेश्याम सिंग यांनी बुधवारी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतल्यानंतर केला. राधेश्याम सिंग यांच्यासोबत आणखी नऊ आमदार राजभवनात गेले होते.

थोकचोम राधेश्याम सिंग यांनी सांगितले की, ४४ आमदार नवे सरकार स्थापन करण्यासाठी तयार असल्याने त्याबाबत काय उपाययोजना करता येईल, याविषयी आम्ही राज्यपालांशी चर्चा केली. सरकार स्थापनेसाठी दावा करण्याबाबतचा निर्णय भाजपचे पक्षश्रेष्ठी घेतील. नव्या सरकार स्थापनेला कोणीही विरोध केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मणिपूरमध्ये फेब्रुवारीपासून राष्ट्रपती राजवट लागू आहे. एन. बिरेन सिंग यांनी जातीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. (वृत्तसंस्था)

नवी गावे; मूळ रहिवाशांच्या अस्तित्वाला धोका निर्माण 

मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी सांगितले की स्थलांतरितांच्या वाढत्या घुसखोरीमुळे मणिपूरमध्ये नवीन वस्त्या, गावे उभी राहात असून, त्यामुळे मूळ रहिवाशांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. 

राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, २०१७ पासून भाजप सरकारने मणिपूरमध्ये विविध ठिकाणी तपासणी करून शेकडो बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक केली. दरम्यान, थौबल आणि इम्फाळ पश्चिम जिल्ह्यांतून चार दहशतवाद्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारBJPभाजपा