शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

आरक्षणावर अफवा पसरवल्या जातायत, राजनाथ सिंह यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2018 2:15 PM

गेल्या काही दिवसांपासून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती(अॅट्रॉसिटी)मधल्या कायद्यातील बदलानंतर उफाळलेल्या हिंसाचारावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज सभागृहात स्पष्टीकरण दिलं आहे.

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती(अॅट्रॉसिटी)मधल्या कायद्यातील बदलानंतर उफाळलेल्या हिंसाचारावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज सभागृहात स्पष्टीकरण दिलं आहे. भारत बंददरम्यान झालेल्या हिंसाचारावर सदनात स्वतःची सरकारची बाजू राजनाथ सिंह यांनी मांडली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध करत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती(अॅट्रॉसिटी)मधल्या कायद्यातील बाजूनं केवळ 6 दिवसांत केंद्र सरकारनं फेरविचार याचिका दाखल केली आहे. त्यामुळे लोकांनी शांतता राखावी, असं आवाहन राजनाथ सिंह यांनी केलं आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकांच्या हक्क्याच्या रक्षणासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले, त्यानंतर विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला.अॅट्रॉसिटी कायद्यात सर्वोच्च न्यायालयानं बदल केल्यामुळे केंद्र सरकारची विरोधकांनी चारही बाजूंनी कोंडी केली आहे. एनडीएच्या सरकारनं अॅट्रॉसिटी हा कायदा कमकुवत केलेला नाही. तर 2015च्या कायद्यात संशोधन करून आणखी मजबूत केला आहे. परंतु काही लोकांनीही आरक्षण बंद झाल्याच्या अफवाही उठवल्याचंही राजनाथ सिंह यांनी सभागृहात सांगितलं आहे.   

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा