शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

"राहुल गांधी पंतप्रधान होवोत अथवा न होवोत, आमचा हेतू...!" बिहार निवडणुकीसंदर्भात बोलताना काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 15:35 IST

"जर बिहारमध्ये मतपत्रिकांद्वारे (बॅलेट पेपर) पुन्हा निवडणुका घेतल्या गेल्या, तर निकाल नक्कीच बदलतील. पण..."

पंतप्रधान कुणीही होवो, पण देश धर्मनिरपेक्ष आणि एकजूट राहणे महत्त्वाचे आहे. लोकशाही व्यवस्था कायम रहावी आणि निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात. आम्ही लोकशाहीसाठी, देशातील लोकांसाठी, देशाच्या हितासाठी लढत राहू. राहुल गांधी पंतप्रधान होवो अथवा न होवो, आमचा हेतू तो नाही. देश धर्मनिरपेक्ष आणि एकजूट ठेवणे आहे. असे काँग्रेसच्या महासचिव खासदार प्रियांका गांधी यांचे पती तथा उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर, बिहारमध्ये बॅलेट पेपरने पुन्हा मतदान झाले, तर निकाल बदलेला असेल, असा दावाही त्यांनी केला. ते मध्य प्रदेशातील इंदूर येथे बोलत होते. 

एएनआयसोबत निवडणूक प्रक्रियेसंदर्भात बोलतान वाड्रा यांनी बिहार निवडणुकीचा उल्लेख केला. ते म्हणाले, "जर बिहारमध्ये मतपत्रिकांद्वारे (बॅलेट पेपर) पुन्हा निवडणुका घेतल्या गेल्या, तर निकाल नक्कीच बदलतील. पण, पुनर्निवडणूक होण्याची कोणतीही शक्यता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, भाजप, निवडणूक आयोग आणि संबंधित एजन्सी पुढच्या राज्यांमध्ये निवडणुकीची प्लॅनिंग करेल." तसेच, काही तरी उत्तरदायित्व निश्चित व्हायला हवे की, एका इलेक्शनमध्ये किती पैसा खर्च केला जात आहे? असाेही  ते म्हणाले.

वाड्रा पुढे म्हणाले, अशा प्रकारच्या सरकारमुळे काही लोकांनाच फायदा होईल, जसे की अदानी, अंबानी आदी. सर्व बंदरे, विमानतळं अशा अनेक ठिकाणी अदानी... अदानी... दिसत आहे. हे काय आहे? महत्वाचे म्हणजे, काँग्रेस नेते राहुल गांधी देखील या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर अनेक वेला टीका करताना दिसतात.

यावेळी वाड्रा यांनी पंडित नेहरुंचाही उल्लेख केला. ते म्हणाले, नेहरूंच्या काळापासून चालत आले आहे, आघाडीतील कोताही पक्ष पुढे जावा. कुणीही पंतप्रधान व्हावे. पारदर्शक निवडणुका होणे अत्यंत आवश्यक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Vadra on Bihar Elections: Nation's Unity Paramount, Leadership Secondary.

Web Summary : Robert Vadra emphasized national unity and fair elections, stating that who becomes Prime Minister is secondary. He suggested Bihar election results would differ with ballot voting. Vadra criticized the disproportionate benefits accruing to select individuals like Adani and Ambani under the current government.
टॅग्स :robert vadraरॉबर्ट वाड्राPriyanka Gandhiप्रियंका गांधीBiharबिहारElectionनिवडणूक 2024