शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

"२५० दहशतवादी ठार झाल्याच्या शहांच्या दाव्यावर मोदी गप्प का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 04:38 IST

हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात २५० दहशतवादी ठार झाल्याच्या भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या दाव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन का धारण केले आहे, असा सवाल बसपाच्या प्रमुख मायावती यांनी केला आहे.

लखनऊ : पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात २५० दहशतवादी ठार झाल्याच्या भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या दाव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन का धारण केले आहे, असा सवाल बसपाच्या प्रमुख मायावती यांनी केला आहे.मायावती यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले की, बालाकोटमधील बळींबाबत शहा यांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांचे गुरू व प्रत्येक गोष्टींचे श्रेय घेण्यासाठी उतावीळ असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन धारण केले. दहशतवादी मारले जाणे ही चांगलीच बातमी आहे. पण असे असूनही पंतप्रधान त्याबाबत काहीच बोलत नाही यामागचे नेमके गुपित तरी काय आहे? पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्यामागे पाकिस्तानचा हात आहे असे ठोस पुरावे मिळाल्यानंतर त्या देशातील बालाकोट येथे असलेले जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ भारताने उद््ध्वस्त केले होते.गरीब, शेतकरी वंचितमायावतींनी म्हटले आहे की, १३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात आर्थिक विकासाचे लाभ गरीब, शेतकरी, मजूर यांना कधीच मिळत नाहीत ही चिंतेची बाब आहे. कृषी व उत्पादनक्षेत्रात मंदी आली असून त्यामुळे जीडीपी ६.६ टक्क्यांपर्यंत खाली घसरला. याचे उत्तर सातत्याने जुमलेबाजी करणाऱ्या सरकारकडे आहे का असा प्रश्नही त्यांनी केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकAmit Shahअमित शहाmayawatiमायावती