शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
3
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
7
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
8
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
9
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
10
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
11
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
12
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
13
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
14
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
15
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
16
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
17
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
18
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
19
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
20
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...

'पीएम मोदींना काय झालंय? ते थकले आहेत का?', शशी थरुर यांची पंतप्रधानांवर खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 21:52 IST

PM Modi In Parliament: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरुंचे नाव घेत काँग्रेसवर जोरदार टीका केली.

Shahshi Tharoor Reaction: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी (5 फेब्रुवारी) लोकसभेत (LokSabha) काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि जवाहरलाल नेहरुंच्या (Jawaharlal Nehru) काही विधानांचाही उल्लेख केला. त्यावर आता काँग्रेस नेते शशी थरुर (Shashi Tharoor) यांची प्रतिक्रिया आली आहे. 

'नेहरुंबद्दल किती दिवस बोलणार?'शशी थरुर म्हणाले, "पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा आम्ही खूप आदर करतो. पण, पंतप्रधान पुन्हा पुन्हा तेच भाषण करत आहेत. मला कळत नाही की, त्यांना नेमकं काय झालंय? ते थकले आहेत का? नेहरुंजींच्या मृत्यूला 60 वर्षे झाली आहेत. पंतप्रधान मोदी त्यांच्यांबद्दल आणखी किती दिवस बोलणार? लोकसभेतील हे त्यांचे शेवटचे भाषण होते, त्यांनी काहीतरी नवीन बोलायला हवे होते," असा टोमणा थरुर यांनी लगावला.

नेहरुंबद्दल पंतप्रधान मोदी काय म्हणाले ?पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत म्हणाले, "पंतप्रधान नेहरुजींचे नाव घेतले तर त्यांना काँग्रेसला वाईट वाटते. जम्मू-काश्मीर आणि देशातील जनतेला नेहरुंच्या चुकांची मोठी किंमत चुकवावी लागली. 15 ऑगस्ट रोजी नेहरुंनी लाल किल्ल्यावरून सांगितले होते की, भारताला सामान्यतः कठोर परिश्रम करण्याची सवय नाही. युरोप, जपान, चीन, रशिया किंवा अमेरिकेतील लोक जेवढे काम करतात, तेवढे आपण करत नाही. भारतीयांबद्दल नेहरुंजींचे विचार हे होते की, भारतीय आळशी आहेत आणि त्यांची बुद्धिमत्ता कमी आहे."

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाPoliticsराजकारणElectionनिवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाIndira Gandhiइंदिरा गांधीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू