शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

'पीएम मोदींना काय झालंय? ते थकले आहेत का?', शशी थरुर यांची पंतप्रधानांवर खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 21:52 IST

PM Modi In Parliament: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरुंचे नाव घेत काँग्रेसवर जोरदार टीका केली.

Shahshi Tharoor Reaction: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी (5 फेब्रुवारी) लोकसभेत (LokSabha) काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि जवाहरलाल नेहरुंच्या (Jawaharlal Nehru) काही विधानांचाही उल्लेख केला. त्यावर आता काँग्रेस नेते शशी थरुर (Shashi Tharoor) यांची प्रतिक्रिया आली आहे. 

'नेहरुंबद्दल किती दिवस बोलणार?'शशी थरुर म्हणाले, "पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा आम्ही खूप आदर करतो. पण, पंतप्रधान पुन्हा पुन्हा तेच भाषण करत आहेत. मला कळत नाही की, त्यांना नेमकं काय झालंय? ते थकले आहेत का? नेहरुंजींच्या मृत्यूला 60 वर्षे झाली आहेत. पंतप्रधान मोदी त्यांच्यांबद्दल आणखी किती दिवस बोलणार? लोकसभेतील हे त्यांचे शेवटचे भाषण होते, त्यांनी काहीतरी नवीन बोलायला हवे होते," असा टोमणा थरुर यांनी लगावला.

नेहरुंबद्दल पंतप्रधान मोदी काय म्हणाले ?पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत म्हणाले, "पंतप्रधान नेहरुजींचे नाव घेतले तर त्यांना काँग्रेसला वाईट वाटते. जम्मू-काश्मीर आणि देशातील जनतेला नेहरुंच्या चुकांची मोठी किंमत चुकवावी लागली. 15 ऑगस्ट रोजी नेहरुंनी लाल किल्ल्यावरून सांगितले होते की, भारताला सामान्यतः कठोर परिश्रम करण्याची सवय नाही. युरोप, जपान, चीन, रशिया किंवा अमेरिकेतील लोक जेवढे काम करतात, तेवढे आपण करत नाही. भारतीयांबद्दल नेहरुंजींचे विचार हे होते की, भारतीय आळशी आहेत आणि त्यांची बुद्धिमत्ता कमी आहे."

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाPoliticsराजकारणElectionनिवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाIndira Gandhiइंदिरा गांधीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू