शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

'आपण प्रत्येक धर्माचा...', सनातन धर्मावरील उदयनिधींच्या वक्तव्यावर CM ममता स्पष्टच बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 19:42 IST

"मी तामिळनाडूच्या लोकांचा आणि सीएम एमके स्टॅलिन यांचा आदर करते. प्रत्येक धर्माची आपली भावना असते..."

तामिळनाडू सरकारचे मंत्री उदयनिधी यांनी सनातन धर्मासंदर्भात केलेल्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. हा मुद्दा उचलत भाजपने विरोधी पक्षाची आघाडी असलेल्या इंडियावर (I.N.D.I.A.) निशाणा साधत, काँग्रेस आणि टीएमसीसारखे पक्ष या वक्तव्यावर गप्प का आहेत? असा सवाल केला आहे. यातच, आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पीटीआयसोबत बोलताना ममता म्हणाल्या, "मी तामिळनाडूच्या लोकांचा आणि सीएम एमके स्टॅलिन यांचा आदर करते. प्रत्येक धर्माची आपली भावना असते. भारत 'विविधतेत एकते'चा विचार करतो, जो आपला गाभा आहे. आपण लोकांचा एखादा समूह दुखावला जाईल, अशा कुठल्याही प्रकरणात सामील होणे योग्य नाही."

"आपण प्रत्येक धर्माचा सन्मान करायला हवा" -"मी सनातन धर्माता सन्मान करते. आम्ही पूजा पाठ करणाऱ्या पुरोहितांना पेन्शन देतो. बंगालमध्ये दुर्गा पूजा मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. आम्ही मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्चमध्ये जातो. मला वाटते की, आपण प्रत्येक धर्माचा स्नाम करायला हवा." 

अपल्या वादग्रस्त वक्तव्यावर उदयनिधी कायम- तामिळनाडूचे मुख्यंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी  सनातनसंदर्भात केलेल्या वक्तव्यानतंर, ते राजकीय विरोधकांच्या शिण्यावर आले आहेत. असे असतानाही ते आपल्या वक्तव्यावर कायम आहेत. उदयनिधी यांनी सनातन धर्म नष्ट करण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीTamilnaduतामिळनाडूHinduismहिंदुइझमBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस