शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

चिंताजनक! 'या' राज्यात 24 तासांत 7 लहान मुलांचा मृत्यू; घटनेने खळबळ, डॉक्टर म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 10:59 IST

रुग्णालय प्रशासनाने परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले आणि 600 बालरोगतज्ञांसह 121 रुग्णालयांमध्ये 5,000 बेड तयार ठेवल्या आहेत.

पश्चिम बंगालमध्ये श्वसनाच्या संसर्गामुळे सात लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या परिस्थितीबद्दल घाबरण्याची गरज नाही कारण या वातावरणात इन्फ्लूएंझासारखे आजार सामान्य असतात आणि ज्या मुलांनी आपला जीव गमावला आहे. त्यांना इतर आजारांनी देखील ग्रासले होते. गेल्या 24 तासांत कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात पाच आणि बांकुरा सम्मिलानी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दोन मुलांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घाबरण्यासारखे काही नाही. इन्फ्लूएंझासारखे आजार वर्षाच्या या हंगामात सामान्य आहेत. एडेनो व्हायरसची लक्षणे असलेल्या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. बालकांना इतर आजारांनी ग्रासले होते. मृत्यू एडेनोव्हायरसमुळे झाला आहे की नाही हे निश्चित होण्यास वेळ लागेल असे त्यांनी सांगितले.

रुग्णालय प्रशासनाने परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले आणि 600 बालरोगतज्ञांसह 121 रुग्णालयांमध्ये 5,000 बेड तयार ठेवल्या आहेत. राज्य सरकारने सांगितले की, गेल्या एका महिन्यात राज्यात तीव्र श्वसन संसर्गाची (एआरआय) 5,213 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

अधिकारी म्हणाले, “एआरआय ही विविध व्हायरसमुळे होणारी एक सामान्य घटना आहे. चालू वर्षात एआरआय संसर्गाची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे कारण एडेनोव्हायरसमुळे हंगामी वाढ मागील वर्षांमध्ये (2021 आणि 2022) कोविड-19 च्या वाढीपेक्षा जास्त झाली आहे," असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगाल