शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
2
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
3
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
4
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
5
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
6
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
7
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
8
'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
9
WPL 2026 : आरसीबीच्या ताफ्यातील ब्युटीनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत मैफील लुटली, पण...
10
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
11
KL Rahul Break Kohli Record: बिग सरप्राइज! KL राहुलनं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड! MS धोनी नंबर वन
12
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
13
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
14
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
15
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
17
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
18
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
19
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
20
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींना लोकशाहीचे धडे द्यायला गेले आणि कपिल सिब्बल स्वत: ट्रोल झाले, वाचा नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 15:16 IST

Kapil Sibal News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये केलेल्या भाषणावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी उपहासात्मक टीका केली होती. मात्र ही टीका कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांच्यावरच उलटली

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये केलेल्या भाषणावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी उपहासात्मक टीका केली होती. मात्र ही टीका कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांच्यावरच उलटली असून, ट्विटर युझर्सनी त्यांचीच हजेरी घेण्यास सुरुवात केली. कपिल सिब्बल यांनी लोकशाहीवर ज्ञान देणे ट्विटरवरील युझर्सना फारसे रुचले नाही. त्यांनी काँग्रेसलाच उलट आरसा दाखवण्यास सुरुवात केली. (went to teach democracy lessons to Modi and Kapil Sibal became a troll)

सिब्बल म्हणाले होते की, संयुक्त राष्ट्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताचा जगातील सर्वं लोकशाहींची जननी असा उल्लेख केला. आता योगी आणि हिमंता बिस्व शर्मा यांनी मोदींचे हे बोल ऐकले असतील, अशी अपेक्षा आहे. कपिल सिब्बल यांनी या माध्यमातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांच्या लोकशाहीबाबतच्या कटिबद्धतेवर शंका उपस्थित केली. भाजपाचे हे दोन्ही मुख्यमंत्री फायरब्रँड म्हणून ओळखले जातात. तसेच हिंदुत्वाच्या राजकारणाचे ते चर्चित चेहरेही आहे. त्यातील हिमंता बिस्व शर्मा हे तर आधी काँग्रेसचमध्येच होते. दरम्यान, नेटिझन्सना कपिल सिब्बल यांची ही टिप्पणी रुचली नाही. ते त्यांना ट्रोल करू लागले. 

सुमन मंडल नावाच्या एका ट्विटर युझरने लिहिले की, कपिल सिब्बल जी, तुम्ही आणि तुमचे जी-२३ मधील सहकारी लवकरच काँग्रेसमध्ये लोकशाही स्थापित करण्यामध्ये आणि मेरिटोक्रसीला प्रमोट करण्यामध्ये लवकरच सक्षम व्हाल अशी मी अपेक्षा करते.  राजेश जोशी नावाच्या एका युझरने सिब्बल यांच्यावरच प्रश्न उपस्थित करत लिहिले की, तुम्ही त्या पार्टीशी संबंधित आहात ज्यांनी देशामध्ये आणीबाणी लादली होती आणि लोकशाहीचा गळा आवळला होता. आज कुणीही काहीही बोलतो की लोकशाही नाही आहे.  रघू नावाचा्या एका युझरने विचारले की, बंगाल, महाराष्ट्र, केरळ, राजस्थान आणि पंजाबमध्ये लोकशाही आहे का? बंगालमध्ये आतापर्यंतचा सर्वात वाईट अशा निवडणुकोत्तर हिंसाचार झाला आणि काँग्रेसने यावर एक ब्र सुद्धा काढला नाही.

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलcongressकाँग्रेसPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी