शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

Food Poisoning: लग्नसोहळ्यातील जेवण पडलं महागात, २०० जणांना उलट्या, जुलाब, अनेक जण रुग्णालयात दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 09:28 IST

Food Poisoning in Wedding: एका विवाह सोहळ्यात भोजन केल्यानंतर सुमारे २०० जणांची प्रकृती बिघडली आहे. काही लोकांना अचानक उलट्या आणि जुलाब लागले. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागामध्ये खळबळ उडाली आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशमधील देवास जिल्ह्यामध्ये झालेल्या एका विवाह सोहळ्यात भोजन केल्यानंतर सुमारे २०० जणांची प्रकृती बिघडली आहे. काही लोकांना अचानक उलट्या आणि जुलाब लागले. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागामध्ये खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने तात्काळ घटनास्थळी पथक पाठवून तपासणी केली. तर अधिकच प्रकृती बिघडलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मात्र यामधील कुणाहीची प्रकृती गंभीर नसल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना बरोठा क्षेत्रातील गुराडियाभील गावातील आहे. येथे रविवारी एका लग्नामध्ये शेकडो लोक सभागी झाले होते. येथे समारोहात होणाऱ्या या विवाहाचा संयुक्त कार्यक्रम होणार होता.

कार्यक्रमापूर्वी लग्नात आलेल्या पाहुण्यांनी भोजन केलं. त्यानंत सर्व लोग आपापल्या कामात गुंतले. रविवारी संध्याकाळ होताच काही जणांना उलट्या आणि जुलाबाची तक्रार होऊ लागली. मात्र १-२ लोकांवर गावाताच खासगी डॉक्टरांनी उपचार केले.

त्यानंतर अचानक आजारी लोकांची संख्या वाढू लागली. अनेकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. बघता बघता २०० जणांची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिथे खळबळ उडाली. या घटनेची माहिती आरोग्य विभागाला दिली गेली. रविवारी आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि सर्वांचे परीक्षण केले.

सीएमएचओ एमपी शर्मा यांनी सांगितले की, उलट्या आणि जुलाबाच्या तक्रारीमुळे २०० जण आजारी असल्याची तक्रार मिळाली होती. त्यानंतर आरोग्य विभागाचे पथक रात्रीच पाठवले होते. रविवारी रात्री येथील परिस्थिती नियंत्रणात आली. खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारीही गावात सर्व्हे करण्यात आला.  

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी