शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

नायगावला पाणीपुरवठा करणार्‍या तलावातील पाणी संपले

By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST

नायगाव बाजार : नायगावला पाणीपुरवठा करणार्‍या कांडाळा तलावातील पाणी संपल्याने चार दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा बंद असून मानारचे पाणी सोडणे गरजेचे झाले आहे़

नायगाव बाजार : नायगावला पाणीपुरवठा करणार्‍या कांडाळा तलावातील पाणी संपल्याने चार दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा बंद असून मानारचे पाणी सोडणे गरजेचे झाले आहे़
नायगावला पाणीपुरवठा करण्यासाठी काही दशकांपूर्वी एकच पाण्याची टाकी होती़ याद्वारे पूर्ण गावाला दोन वेळेस पाणीपुरवठा होत होता़ ती अपुरी पडू लागल्याने बसस्थानकाजवळ दुसरी टाकी उभारून त्याचा पाणीपुरवठा करण्यात येत होता़ कालांतराने ती देखील कमी पडू लागल्याने तिच्याजवळ तिसरी व दत्तनगरला चौथी पाण्याची टाकी उभारण्यात आली व शहराला पाणीपुरवठा करण्यात येवू लागला़ कालांतराने ती देखील कमी पडू लागल्याने तिच्याजवळ तिसरी व दत्तनगरला चौथी पाण्याची टाकी उभारण्यात आली व शहराला पाणीपुरवठा करण्यात येवू लागला़ या जलकुंभाला कांडाळा येथील तलावातून पाणीपुरवठा करण्यात येतो़ कांडाळा तलावाला पाणलोट क्षेत्र कमी असल्याने व पावसाचे प्रमाण कमी झाल्याने हा तलाव भरला नाही़ दिवाळीच्या आसपास तलावातील पाणी संपल्याने मानारचे पाणी या तलावात सोडण्यात आले होते़ त्यामुळे शहरवासियांची तहान भागत होती़ तलावातील पाणी लवकर संपू नये म्हणून दिवसाआड शहराला पाणीपुरवठा करण्यात येत होता़ तलावातील पाणी संपले, त्यामुळे चार दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा बंद आहे़ त्यातच पाण्याअभावी शहरातील बहुतांश बोअर देखील बंद पडले आहेत़ त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ तेव्हा मानार जलाशयातील पाणी कांडाळा तलावात सोडणे गरजेचे झाले आहे़