शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

नायगावला पाणीपुरवठा करणार्‍या तलावातील पाणी संपले

By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST

नायगाव बाजार : नायगावला पाणीपुरवठा करणार्‍या कांडाळा तलावातील पाणी संपल्याने चार दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा बंद असून मानारचे पाणी सोडणे गरजेचे झाले आहे़

नायगाव बाजार : नायगावला पाणीपुरवठा करणार्‍या कांडाळा तलावातील पाणी संपल्याने चार दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा बंद असून मानारचे पाणी सोडणे गरजेचे झाले आहे़
नायगावला पाणीपुरवठा करण्यासाठी काही दशकांपूर्वी एकच पाण्याची टाकी होती़ याद्वारे पूर्ण गावाला दोन वेळेस पाणीपुरवठा होत होता़ ती अपुरी पडू लागल्याने बसस्थानकाजवळ दुसरी टाकी उभारून त्याचा पाणीपुरवठा करण्यात येत होता़ कालांतराने ती देखील कमी पडू लागल्याने तिच्याजवळ तिसरी व दत्तनगरला चौथी पाण्याची टाकी उभारण्यात आली व शहराला पाणीपुरवठा करण्यात येवू लागला़ कालांतराने ती देखील कमी पडू लागल्याने तिच्याजवळ तिसरी व दत्तनगरला चौथी पाण्याची टाकी उभारण्यात आली व शहराला पाणीपुरवठा करण्यात येवू लागला़ या जलकुंभाला कांडाळा येथील तलावातून पाणीपुरवठा करण्यात येतो़ कांडाळा तलावाला पाणलोट क्षेत्र कमी असल्याने व पावसाचे प्रमाण कमी झाल्याने हा तलाव भरला नाही़ दिवाळीच्या आसपास तलावातील पाणी संपल्याने मानारचे पाणी या तलावात सोडण्यात आले होते़ त्यामुळे शहरवासियांची तहान भागत होती़ तलावातील पाणी लवकर संपू नये म्हणून दिवसाआड शहराला पाणीपुरवठा करण्यात येत होता़ तलावातील पाणी संपले, त्यामुळे चार दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा बंद आहे़ त्यातच पाण्याअभावी शहरातील बहुतांश बोअर देखील बंद पडले आहेत़ त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ तेव्हा मानार जलाशयातील पाणी कांडाळा तलावात सोडणे गरजेचे झाले आहे़