शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

आंध्रात वक्फ मंडळ बरखास्त; मंडळावर नव्याने सदस्यांची नियुक्ती करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 05:25 IST

या वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. यादरम्यान राज्य वक्फ बोर्डाच्या स्थापनेसाठी २०२३मधील सरकारी आदेशाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका प्रलंबित होत्या.

अमरावती : आंध्र प्रदेश सरकारने राज्य वक्फ बोर्ड बरखास्त केले असून पूर्वीच्या जगनमोहन रेड्डी सरकारने या मंडळाची स्थापना केली होती. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ३० नोव्हेंबर रोजी याबाबतचा आदेश काढला आहे.

या वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. यादरम्यान राज्य वक्फ बोर्डाच्या स्थापनेसाठी २०२३मधील सरकारी आदेशाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका प्रलंबित होत्या. आता या मंडळावर नव्याने नियुक्त्या केल्या जातील.

दरम्यान, विधि व न्याय तसेच अल्पसंख्याक कल्याण मंत्री एन. माेहम्मद फारुख यांनी हा निर्णय वक्फ मंडळाच्या मालमत्तांचे संरक्षण आणि या समुदायाच्या कल्याणाच्या दृष्टीने घेण्यात आला असल्याचे म्हटले आहे.