शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

मतदार कमी होणार-मस्ट-अवश्य वापरावी

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

तब्बल २१ लाख मतदार

तब्बल २१ लाख मतदार
कमी होण्याची शक्यता

- आयोगाकडून नोटीस : १ ऑक्टोबरपर्यंत उत्तर अपेक्षित
मुंबई : राज्यातील मतदार याद्यांमधून तब्बल २१ लाखांहून अधिक मतदार कमी होण्याची शक्यता आहे. दोन ठिकाणी नावे असलेले, स्थानांतर झालेले किंवा मृत झालेल्या मतदारांचा त्यात समावेश आहे.
निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले की, आमच्या यंत्रणेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन या संबंधी माहिती गोळा करण्यात आली आणि वरील प्रकारची २१ लाख ४० हजार ९५४ नावे काढण्यात आली. आता या सर्वांना किंवा त्यांच्या घरी नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्यांची नावे मतदार यादीतून का वगळू नयेत, अशी विचारणा नोटीशीत करण्यात आली आहे. या नोटीशींचे उत्तर १ ऑक्टोबरपर्यंत स्वीकारण्यात येईल.
स्पष्टीकरण समाधानकारक नसेल तर नाव यादीतून वगळले जाईल. आयोगाने आपल्या वेबसाईटवरही ही नावे टाकली आहेत. ज्या जिल्‘ांमधील सर्वाधिक नावे वगळण्याचे प्रस्तावित आहे. त्यात पुणे, ठाणे, नाशिक, मुंबई उपनगर, पालघर आदींचा समावेश आहे. (विशेष प्रतिनिधी)
-----------------------------------
प्रस्तावित यादी
कोणत्या जिल्‘ात किती मतदार वगळण्याचा प्रस्ताव आहे याबाबतची आकडेवारी अशी - नंदूरबार - ३१३३५, धुळे - १०३५२, जळगाव - २६२०२, बुलडाणा - ९९०३, अकोला - ७८१९, वाशीम- ३८२९, अमरावती - २९६००, वर्धा - ५८७७, नागपूर - २२२२७, भंडारा - ५६६३, गोंदिया - ४०२, गडचिरोली - ६०३०, चंद्रपूर - ४८८१, यवतमाळ - २७८५९, नांदेड - ६३०२९, हिंगोली - ५६४४, परभणी - ४७६४, जालना - ५१०६, औरंगाबाद - ३४८११, नाशिक - १७३५००, पालघर -५४६०९, ठाणे -३७४१४२, मुंबई उपनगर - ९०२५४०, मुंबई शहर - २१२५३, रायगड - १६२५५, पुणे - १३२१७८, अहमदनगर - १२९८२, बीड - ४९४७, लातूर - १०३७८, उस्मानाबाद - ९२२१, सोलापूर - ३४६८५, सातारा - ३५४८१, रत्नागिरी - २८१९८, सिंधुदुर्ग - ५११४, कोल्हापूर - २३१३८. एकूण - २१,४०,९५४.
-----------------------------------