शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मतदानाचा टक्का घसरला; फायदा नेमका कुणाला? तिसऱ्यांदा विजयी होण्याचा भाजपला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 14:02 IST

इंडिया आघाडीलाही आश्चर्यकारक यश मिळण्याची आशा

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा एक आठवड्यावर येऊन ठेपला आहे. १९ एप्रिलपासून सर्व सहा टप्प्यांमध्ये मतदान होत असल्याने राजकीय विश्लेषकांमध्येही मतमतांतरे दिसत आहेत. सातव्या टप्प्याचे मतदान १ जून रोजी आहे. १ जून रोजीच्या संभाव्य एक्झिट पोलमधून काही स्पष्टता मिळू शकते. तथापि, पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार, असा दावा एनडीएचे नेते करत आहेत, तर इंडिया आघाडीला आश्चर्यकारक संख्या मिळण्याची अपेक्षा आहे.

पंतप्रधानांनी दिल्या ७१ मुलाखती

आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे बहुसंख्य शहरी मतदारसंघांत चेन्नई, लखनौ, गांधीनगर, मुंबई उत्तर, जयपूर, गुवाहाटी, जबलपूर, मथुरा, दिल्ली एनसीटी आणि इतर शहरांत २ टक्के ते १२ टक्के कमी मतदान झाले आहे. पंतप्रधानांनी मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी तब्बल ७१ मुलाखती दिल्या. भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने सूचित केले आहे की, दावा केल्याप्रमाणे ३७० नव्हे तर ३०३ ची २०१९ ची संख्या कायम ठेवण्यात त्यांना खूप आनंद होईल.

आकडे बोलतात...

  • २०१४ मध्ये ६७ टक्क्यांहून अधिक व २०१९ मध्ये ६८.६% मतदान झाले होते. त्या तुलनेत २०२४ मध्ये मतदान कमी झाले. त्यामुळे आकड्यांचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. 
  • मतदारांची उदासीनता, कमी झालेली मोदी लाट, उष्णतेची लाट आणि इतर कारणांमुळे कमी मतदान दिसून आल्याचे अनेकांना वाटते.
  • सहाव्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी ६३.४ टक्के झाली हे भाजपसाठी सकारात्मक आहे.
टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस