शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

Violence Row: 'पक्ष कमकुवत झाल्यावर भाजपवाले दंगली घडवतात', काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 15:32 IST

Violence Row: रामनवमीच्या दिवशी देशातील विविध राज्यात हिंसाचार भडकला होता.

Mallikarjun Kharge On BJP: रामनवमीच्या दिवशी देशातील विविध भागात झालेल्या हिंसाचार आणि दंगलीवरुन भाजपवर टीका होत आहे. यातच आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपवर गंभीर आरोप करत ते म्हणाले की, भाजप कमकुवत होत असल्याचे लक्षात येताच दंगली भडकवतो आणि ध्रुवीकरण करतो. हे भाजपचेच कृत्य आहे, अशी टीका त्यांनी केली.

पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये रामनवमीच्या दिवशी (30 मार्च) झालेल्या हिंसाचारावरुन सर्वच विरोधी पक्षांनी भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे गटातील संजय राऊत यांनीही या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला होता. बंगालमधील हिंसाचार भाजपने घडवून आणल्याचे त्यांनी म्हटले. जिथे निवडणुका जवळ येत आहेत आणि भाजपला आपले नुकसान होण्याची भीती आहे, तिथे दंगली होत आहेत, असेही ते म्हणाले होते. 

बिहार हिंसाचाराबद्दल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अजित शर्मा यांनी यापूर्वी म्हटले होते की, आजकाल बिहारमध्ये जे काही घडत आहे ते आपल्याला 1989 च्या दंगलीची आठवण करून देत आहे. त्या दंगलीत किती लोकांचा जीव गेला माहीत नाही. निष्पाप लोक मारले गेले, ज्यांना आजवर न्याय मिळाला नाही. बिहारमध्ये पुन्हा एकदा अशीच दंगल घडवण्याचा भाजपचा डाव आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे