शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

गावकऱ्यांनी पोलीस ठाण्याला लावली आग, प्रशासनानं आरोपींच्या घरावरून फिरवलं बुलडोझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 16:02 IST

एका व्यक्तीचा पोलीस ठाण्यातच मृत्यू झाला, असा आरोप या गावकऱ्यांनी केला होता.

आसामच्या नागाव येथील काही संतप्त गावकऱ्यांनी एका पोलीस ठाण्यालाच आग लावली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षा घेत, दुसऱ्या दिवशी प्रशासनाने कठोर कारवाई करत येथील अनेक घरांवरून बुलडोझर फिरवला. सलोनाबोरी गावातील जवळपास 40 जणांनी बाताद्रवा पोलीस ठाण्याला आग लावली होती. एका व्यक्तीचा पोलीस ठाण्यातच मृत्यू झाला, असा आरोप या गावकऱ्यांनी केला होता.

यासंदर्भात, नागाव जिल्हा प्रशासनाने मृताच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. याशिवाय पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना निलंबितही करण्यात आले आहे. याच बरोबर, रविवारी सकाळच्या सुमारास, पोलीस ठाण्याला आग लावण्याच्या घटनेत सहभागी असलेल्यांच्या घरावरून बुलडोझर फिरविण्यात आला आहे.

यासंदर्भात आसामचे स्पेशल डीजीपी जीपी सिंह म्हणाले, जमावात एकूण ४० लोक होते. यांपैकी सात जणांची ओळख पटली आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय, इतर 21 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याच बरोबर, कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणातही पोलिसांविरोधात कठोर करवाई करण्यात येईल. मात्र, अशा आरोपांनंतर, आपण पोलीस ठाण्यालाच आग लावावी, हे बिलकूल योग्य नाही. आरोपींची ओळख पटविण्यासाटी व्हिडिओ फुटेज पाहण्यात येत आहे, असेही जीपी सिंह यांनी म्हटले आहे.

घरांवर बुलडोझर चालविल्याच्या घटनेनंतर, बारपेटाचे काँग्रेस खासदार अब्दुल खलीक यांनी सरकारवर जबरदस्त हल्ला चढवला आहे. "मी पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याचे कधीही समर्थ नकरत नही. पण, पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांची घरे तोडणे, हे मानवाधिकाराचे उल्लंघन आहे," असे खलीक यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :AssamआसामPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी