शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दुर्दैवी! लग्नात आलं मोठं विघ्न; भीषण अपघातात ३२ जणांचा मृत्यू, २१ जण गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 09:50 IST

उत्तराखंडमध्ये मंगळवारी रात्री उशीरा बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात ३२ जणांचा मृत्यू झाला, तर २१ जण गंभीर जखमी झाले आहेत. 

उत्तराखंडमधील पौड़ी येथे मंगळवारी रात्री उशीरा बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात ३२ जणांचा मृत्यू झाला, तर २१ जण गंभीर जखमी झाले आहेत, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बसमध्ये ४६ प्रवासी प्रवास करत होते, अशी माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने मदत मोहिम सुरू केली. 

ही बस उत्तराखंड येथील हरिद्वार अंतर्गत लालधंग ते कारा तल्ला येथे लग्नाचे वऱ्हाड घेऊन  जात होते. यावेळी सिमडी गावाजवळ ५०० मीटर खोल दरीत बस कोसळून हा अपघात झाला.

VIDEO: वांद्रे-वरळी सी-लिंकवर भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू, १० जण जखमी, मदतीसाठी आलेल्या रुग्णवाहिकेला तीन कारची धडक

घटनास्थळी पोलीस आणि एसडीआरएफचे पथकाने बचाव मोहिम सुरू केली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही आपत्ती नियंत्रण कक्षाला तातडीने मदत देण्याचे निर्देश दिले. श्रीनगर, कोटद्वार, सातपुली आणि रुद्रपूर येथील एसडीआरएफची बचाव पथके घटनास्थळी बचाव कार्यासाठी पोहोचले आहेत. 

बसमध्ये ४५ ते ५० जण होते

"या अपघातात आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २१ जणांना वाचवण्यात यश आले आहे.जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बसमध्ये ४५ ते ५० जण होते, अशी माहिती उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी दिली. 

टॅग्स :AccidentअपघातUttarakhandउत्तराखंड