शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

उत्तर प्रदेशवर सर्वाधिक कर्ज, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर; जाणून घ्या किती आहे राज्यावर कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 07:04 IST

भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी निदेशक मृदुल के. सागर यांनी राज्यांची अर्थव्यवस्था आणि लोकसंख्येचे प्रमाण यासंबंधीची आकडेवारी जाहीर केली.

नवी दिल्ली : देशभरात उत्तर प्रदेशवर सगळ्यात जास्त कर्ज आहे. गेल्या तीन वर्षांत उत्तर प्रदेशवर कर्जाचा बोजा २७ टक्क्यांनी वाढला आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात उत्तर प्रदेशवर ४.७३ लाख कोटी रुपये कर्ज होते. त्यात वाढ होऊन हे कर्ज २०१९-२० या आर्थिक वर्षात ६.०२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. कर्जाच्या आकडेवारीत उत्तर प्रदेशखालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक आहे. महाराष्ट्रावर ५.०२ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. 

महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकावर दरडोईवर ४४,७३४ रुपयांचे, तर उत्तर प्रदेशच्या प्रत्येक नागरिकावर दरडोई ३० हजार रुपयांचे कर्ज आहे. दरडोई कर्जाच्या आकडेवारीत पंजाब अव्वल स्थानी असून, तिथे दरडोई ८२ हजार रुपयांच्या वर कर्जाचा भार आहे. 

भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी निदेशक मृदुल के. सागर यांनी राज्यांची अर्थव्यवस्था आणि लोकसंख्येचे प्रमाण यासंबंधीची आकडेवारी जाहीर केली. बिहार आणि झारखंड यासारखी राज्ये आकडेवारीत पिछाडीवर आहेत. बिहारवर १.८५ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे, तर झारखंडवर ०.९१ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. बिहारमध्ये दरडोई १७,८३० रुपये, तर झारखंडमध्ये दरडोई २७,६७० रुपयांचे कर्ज आहे.  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रUttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारत