शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

दोन दिवसांत 100 गाईंचा मृत्यू झाल्याने उत्तर प्रदेशात खळबळ, तपासाचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 12:23 IST

 उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यात होत असलेल्या गाईंच्या मृत्यूंमुळे खळबळ उडाली आहे. जिह्ल्यात गेल्या दोन दिवसांत 100 हून अधिक गाईंचा मृत्यू झाल्याने  प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

मुझफ्फरनगर -  उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यात होत असलेल्या गाईंच्या मृत्यूंमुळे खळबळ उडाली आहे. जिह्ल्यात गेल्या दोन दिवसांत 100 हून अधिक गाईंचा मृत्यू झाल्याने  प्रशासन खडबडून जागे झाले आहे. एकापाठोपाठ गाईंच्या होत असलेल्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. त्यामुळे प्रशासनाने या प्रकाराच्या तपासाचे आदेश दिले आहेत.मुझफ्फरनगरमधीस काही गावांमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये 100 हून अधिक गाईंचा मृत्यू झाला आहे. या प्रकाराची दखल प्रशासनाने घेतली असून, तपासाचे आदेश देण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ''या गाईंचा मृत्यू हा कुरणांमध्ये झाला आहे. त्यामुळे या गाईंनी विषारी गवत खाल्ले असावे किंवा प्रदूशित पाणी पिल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता एसडीएम विजय कुमार यांनी व्यक्त केली आहे.  ''या प्रकाराचा तपास करण्यासाठी वित्त विभागाचे एक पथक बनवण्यात आले आहे. या पथकामध्ये गुरांच्या डॉक्टरांचाही समावेश करण्यात आला आहे. आता हे पथक गाईंच्या मृत्यूमुळे प्रभावित झालेल्या गावांचा दौरा करून एवढ्या मोठ्या प्रमाणावर गाईंचा मृत्यू होण्यामागे काय कारण असावे, याचा शोध घेणार आहे,'' असे विजय कुमार यांनी सांगितले.  गतवर्षी एका समाजसेवी संस्थेने दिलेल्या अहवालानुसार लखनौमध्ये दरवर्षी 1000 गाईंचा मृत्यू पॉलिथीनच्या सेवनामुळे होते. यापैकी 90 टक्के प्रकरणांमध्ये मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे गाई मृत्युमुखी पडतात. पोटात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक जमा झाल्याने गाईंचे एक एक अवयव निकामी होत जातात. 

टॅग्स :cowगायDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेश