शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

प्रार्थनास्थळांत गेल्यावरही मास्क वापरा -हर्षवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 02:33 IST

आवश्यक बंधने पाळण्याचे आवाहन

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या काळात लोकांनी प्रार्थनास्थळांमध्ये गेल्यानंतरही मास्क कायम ठेवावा. मास्क घालण्यास देवाने मनाई केलेली नाही. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी लोकांनी आवश्यक ती सर्व बंधने पाळावीत, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहे.

देशातील कोरोनाची स्थिती व या संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने केलेली तयारी याबाबत सोशल मीडियावरून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे डॉ. हर्षवर्धन यांनी एका कार्यक्रमात दिली. ते म्हणाले की, केवळ मंदिरे किंवा अन्य प्रार्थनास्थळांतच नव्हे तर प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी जाताना लोकांनी मास्क घातला पाहिजे. प्रार्थनास्थळे पुन्हा खुली करताना काय दक्षता घ्यावी, याबद्दल केंद्र सरकारने याआधीच सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांचे काटेकोर पालन होत आहे किंवा नाही, हे पाहणे ही राज्य सरकारांची जबाबदारीआहे.डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या संसर्गाचा श्वसनसंस्थेव्यतिरिक्त हृदय व अन्य अवयवांच्या कार्यावर परिणाम होतो, असा निष्कर्ष एका संशोधनातून काढण्यात आला आहे. त्या निष्कर्षाची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. अशा संशोधनातील निष्कर्षांचा विचार करण्यासाठी केंद्र सरकारने तज्ज्ञ मंडळींची एक समिती नेमली आहे. ते या मुद्यांचा विचार करून केंद्र सरकारला योग्य त्या शिफारसी करीत असतात. त्यानुसार मग सरकार आपली धोरणे आखते. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेनेही कोरोना संसर्गाच्या विविध दुष्परिणामांचा अभ्यास करावा, असा आदेश केंद्र सरकारने दिला आहे.रेमडेसिवीर, प्लाझ्मा थेरपीचामोठ्या प्रमाणावर वापर नकोडॉ. हर्षवर्धन म्हणाले की, देशात कोरोनावरील उपचारांसाठी रेमडेसिवीर व प्लाझ्मा थेरपीचा मोठ्या प्रमाणावर वापर सध्या सुरू आहे. त्याचे प्रमाण कमी करावे, असे विविध राज्य सरकारे तसेच खासगी रुग्णालयांना सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली