शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

बँकांच्या कुकर्जास पूर्णत: संपुआ सरकार जबाबदार, पोस्ट बँकेच्या उद्घाटनात मोदींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 06:03 IST

आपल्या आधीच्या संपुआ सरकारने घडविलेल्या ‘फोन-अ-लोन’ घोटाळ्यामुळे बँकांमधील सध्याची कुकर्जाची स्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला.

नवी दिल्ली : आपल्या आधीच्या संपुआ सरकारने घडविलेल्या ‘फोन-अ-लोन’ घोटाळ्यामुळे बँकांमधील सध्याची कुकर्जाची स्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला. ‘नामदारां’च्या वतीने देण्यात आलेल्या कर्जाची पै न पै वसूल केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या उद्घाटन समारंभात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की, आधीच्या सरकारच्या काळात बँकांतील बहुतांश निधी केवळ ठरावीक कुटुंबांच्या जवळच्या श्रीमंतांसाठी राखीव ठेवला होता. स्वातंत्र्यापासून ते २00८ सालापर्यंत १८ लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले गेले. त्यानंतरच्या सहा वर्षांत मात्र हा आकडा अचानक वाढून तब्बल ५२ लाख कोटींवर पोहोचला.‘नामदारां’च्या नुसत्या फोनवर कर्जे देण्यात आली, असे मोदी कोणाचेही नाव न घेता म्हणाले. ते म्हणाले, नामदारांच्या शिफारशींवरून बँकांनी व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांची कर्जे नियम मोडून दिली. ही कर्जे परत येणार नाहीत, हे माहीत असूनही केवळ काही मोजक्या परिवारांनी आदेश दिला म्हणून बँकांनी कर्जे दिली. कर्जे थकली, तेव्हा बँकांना त्यांची पुनर्रचना करण्यास भाग पाडण्यात आले.संपुआ सरकारने बँकांचा एनपीए लपविण्याचे काम केले. काँग्रेसने देशाची अर्थव्यवस्था स्फोटकांवर आणून ठेवली होती, असा टोलाही मोदींनी लगावला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPost Officeपोस्ट ऑफिस