शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

बँकांच्या कुकर्जास पूर्णत: संपुआ सरकार जबाबदार, पोस्ट बँकेच्या उद्घाटनात मोदींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 06:03 IST

आपल्या आधीच्या संपुआ सरकारने घडविलेल्या ‘फोन-अ-लोन’ घोटाळ्यामुळे बँकांमधील सध्याची कुकर्जाची स्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला.

नवी दिल्ली : आपल्या आधीच्या संपुआ सरकारने घडविलेल्या ‘फोन-अ-लोन’ घोटाळ्यामुळे बँकांमधील सध्याची कुकर्जाची स्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला. ‘नामदारां’च्या वतीने देण्यात आलेल्या कर्जाची पै न पै वसूल केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या उद्घाटन समारंभात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की, आधीच्या सरकारच्या काळात बँकांतील बहुतांश निधी केवळ ठरावीक कुटुंबांच्या जवळच्या श्रीमंतांसाठी राखीव ठेवला होता. स्वातंत्र्यापासून ते २00८ सालापर्यंत १८ लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले गेले. त्यानंतरच्या सहा वर्षांत मात्र हा आकडा अचानक वाढून तब्बल ५२ लाख कोटींवर पोहोचला.‘नामदारां’च्या नुसत्या फोनवर कर्जे देण्यात आली, असे मोदी कोणाचेही नाव न घेता म्हणाले. ते म्हणाले, नामदारांच्या शिफारशींवरून बँकांनी व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांची कर्जे नियम मोडून दिली. ही कर्जे परत येणार नाहीत, हे माहीत असूनही केवळ काही मोजक्या परिवारांनी आदेश दिला म्हणून बँकांनी कर्जे दिली. कर्जे थकली, तेव्हा बँकांना त्यांची पुनर्रचना करण्यास भाग पाडण्यात आले.संपुआ सरकारने बँकांचा एनपीए लपविण्याचे काम केले. काँग्रेसने देशाची अर्थव्यवस्था स्फोटकांवर आणून ठेवली होती, असा टोलाही मोदींनी लगावला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPost Officeपोस्ट ऑफिस