शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

बँकांच्या कुकर्जास पूर्णत: संपुआ सरकार जबाबदार, पोस्ट बँकेच्या उद्घाटनात मोदींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 06:03 IST

आपल्या आधीच्या संपुआ सरकारने घडविलेल्या ‘फोन-अ-लोन’ घोटाळ्यामुळे बँकांमधील सध्याची कुकर्जाची स्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला.

नवी दिल्ली : आपल्या आधीच्या संपुआ सरकारने घडविलेल्या ‘फोन-अ-लोन’ घोटाळ्यामुळे बँकांमधील सध्याची कुकर्जाची स्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला. ‘नामदारां’च्या वतीने देण्यात आलेल्या कर्जाची पै न पै वसूल केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या उद्घाटन समारंभात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की, आधीच्या सरकारच्या काळात बँकांतील बहुतांश निधी केवळ ठरावीक कुटुंबांच्या जवळच्या श्रीमंतांसाठी राखीव ठेवला होता. स्वातंत्र्यापासून ते २00८ सालापर्यंत १८ लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले गेले. त्यानंतरच्या सहा वर्षांत मात्र हा आकडा अचानक वाढून तब्बल ५२ लाख कोटींवर पोहोचला.‘नामदारां’च्या नुसत्या फोनवर कर्जे देण्यात आली, असे मोदी कोणाचेही नाव न घेता म्हणाले. ते म्हणाले, नामदारांच्या शिफारशींवरून बँकांनी व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांची कर्जे नियम मोडून दिली. ही कर्जे परत येणार नाहीत, हे माहीत असूनही केवळ काही मोजक्या परिवारांनी आदेश दिला म्हणून बँकांनी कर्जे दिली. कर्जे थकली, तेव्हा बँकांना त्यांची पुनर्रचना करण्यास भाग पाडण्यात आले.संपुआ सरकारने बँकांचा एनपीए लपविण्याचे काम केले. काँग्रेसने देशाची अर्थव्यवस्था स्फोटकांवर आणून ठेवली होती, असा टोलाही मोदींनी लगावला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPost Officeपोस्ट ऑफिस