शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अरे व्वा! शेतकऱ्याच्या लेकाची नेत्रदिपक भरारी; केली दमदार कामगिरी, झाला मोठा अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 15:27 IST

शेतकरी कुटुंबांची मुले बर्‍याचदा त्यांच्या मेहनतीच्या, कष्टाच्या जोरावर मोठं स्थान मिळवतात.

भारताची मोठी लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. देशातील कोट्यावधी लोक केवळ शेतीतून मिळणाऱ्या किरकोळ उत्पन्नाद्वारे जगतात. तथापि, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असूनही, शेतकरी कुटुंबांची मुले बर्‍याचदा त्यांच्या मेहनतीच्या, कष्टाच्या जोरावर मोठं स्थान मिळवतात. यशाच्या अशा अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. 

शेतकऱ्याच्या लेकाने नेत्रदिपक भरारी घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र वर्मा असं या तरुणाचं नाव आहे. उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील गौर डेव्हलपमेंट ब्लॉक येथील बेलवरिया जंगल गावात रहिवासी राम प्रकाश वर्मा यांचा जितेंद्र हा मुलगा आहे. फारच कमी सुविधा असूनही त्याने कठोर परिश्रमांच्या आधारे उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. प्रेरणादाय़ी प्रवास जाणून घेऊया...

आपले हेतू चांगला असेल आणि मेहनत करायची तयारी असेल तर यश मिळतं. उत्तर प्रदेशातील शेतकर्‍याचा मुलगा जितेंद्र वर्मा याने हे योग्य असल्याचं सिद्ध केले आहे. त्याच्या जीवनाची गोष्ट लाखो लोकांसाठी प्रेरणादाय़ी आहे. कठोर संघर्ष करुन जितेंद्रने अभ्यास सुरू ठेवला आणि उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि आता तो उत्तर प्रदेशच्या सचिवालयात अधिकारी म्हणून काम करणार आहे, यामुळे कुटुंबीयांना त्याचा अभिमान वाटत आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी