शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अरे व्वा! शेतकऱ्याच्या लेकाची नेत्रदिपक भरारी; केली दमदार कामगिरी, झाला मोठा अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 15:27 IST

शेतकरी कुटुंबांची मुले बर्‍याचदा त्यांच्या मेहनतीच्या, कष्टाच्या जोरावर मोठं स्थान मिळवतात.

भारताची मोठी लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. देशातील कोट्यावधी लोक केवळ शेतीतून मिळणाऱ्या किरकोळ उत्पन्नाद्वारे जगतात. तथापि, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असूनही, शेतकरी कुटुंबांची मुले बर्‍याचदा त्यांच्या मेहनतीच्या, कष्टाच्या जोरावर मोठं स्थान मिळवतात. यशाच्या अशा अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. 

शेतकऱ्याच्या लेकाने नेत्रदिपक भरारी घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र वर्मा असं या तरुणाचं नाव आहे. उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील गौर डेव्हलपमेंट ब्लॉक येथील बेलवरिया जंगल गावात रहिवासी राम प्रकाश वर्मा यांचा जितेंद्र हा मुलगा आहे. फारच कमी सुविधा असूनही त्याने कठोर परिश्रमांच्या आधारे उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. प्रेरणादाय़ी प्रवास जाणून घेऊया...

आपले हेतू चांगला असेल आणि मेहनत करायची तयारी असेल तर यश मिळतं. उत्तर प्रदेशातील शेतकर्‍याचा मुलगा जितेंद्र वर्मा याने हे योग्य असल्याचं सिद्ध केले आहे. त्याच्या जीवनाची गोष्ट लाखो लोकांसाठी प्रेरणादाय़ी आहे. कठोर संघर्ष करुन जितेंद्रने अभ्यास सुरू ठेवला आणि उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि आता तो उत्तर प्रदेशच्या सचिवालयात अधिकारी म्हणून काम करणार आहे, यामुळे कुटुंबीयांना त्याचा अभिमान वाटत आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी