शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

सासुलाच पळविणाऱ्या, होणाऱ्या जावयाचा रोमँटिक फोटो आला; नवरी भडकली, गिफ्ट दिलेल्या स्मार्टफोनने सूत जुळविले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 14:44 IST

लग्न ठरल्यानंतर मुलगी आणि होणार जावई यांच्यात सुर जुळायला हवेत ते सासूनेच आपले सूर जुळविले. या महिलेचा पती देखील अज्ञात राहिला होता. पळून गेल्यावर त्याचेच नाही तर मुलीचे देखील डोळे पांढरे झाले होते.

मुलीच्या संसाऱ्याच्या स्वप्नांनर स्वार होत मुलीच्याच आईने होणाऱ्या जावयासोबत संसार थाटल्याचा धक्कादायक प्रसंग घडला आहे. उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये मुलीच्याच पाठीत खंजीर खुपसणारी आई समोर आली आहे. मुलीला पहायला आला तेव्हाच सासुला जावई आवडला होता. लग्न ठरल्यानंतर मुलगी आणि होणार जावई यांच्यात सुर जुळायला हवेत ते सासूनेच आपले सूर जुळविले. या महिलेचा पती देखील अज्ञात राहिला होता. पळून गेल्यावर त्याचेच नाही तर मुलीचे देखील डोळे पांढरे झाले होते. आता या जावयाचा आणि सासूचा फोटो व्हायरल झाला आहे. 

सासुबाईंनी होणाऱ्या जावयावरच दोरे टाकायला सुरुवात केली होती, या काळात तिने जावयाला नवा कोरा मोबाईल देखील घेऊन दिला होता. देण्या-घेण्याचे असते म्हणून ना मुलीला संशय आला ना तिच्या पतीला. पुढे पती बाहेरगावी कामाला असल्याने सासू जावयासोबत फोनवर बोलत असायची. या दोघांच्याच कधी सूत जुळले हे मुलीला आणि पतीला माहिती झाले. पती जेव्हा घरी आला तेव्हा आपली बायको जावयासोबत बोलतेय हे पाहिले होते, परंतू जावईच आहे, त्यात संशय घेण्यासारखे काय असे म्हणून त्यानेही तिकडे कानाडोळा केला होता. 

इकडे या दोघांनी मुलीच्या लग्नापू्र्वीच पळून जाण्याचा प्लॅन रंगविला होता. पळून गेल्यावर मुलालादेखील धक्का बसला, तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते. सासू आणि होणारा जावई कुठे पळून गेले याचा दोघांच्याही घरच्यांना पत्ता नव्हता. अखेर आता त्यांचा फोटो आला आहे. आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत आपल्या आईला बघून मुलीने संताप व्यक्त केला आहे. शिवानीच्या लग्नाला ९ दिवस असतानाच ते पळून गेले होते. आईने काहीतरी काम आहे असे सांगितले होते, व बाहेर गेली होती. ती परत आलीच नाही. पतीने विचारपूस सुरु केली तेव्हा समजले की होणारा जावई देखील घरातून गायब झाला आहे. मग जे पुढे आले त्यातून दोन्ही कुटुंबे हादरली होती. आता त्यांचा एकत्र फोटो तो देखील सासूची गुलाबी साडी आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र व डोक्यात सिंदूर पाहून सर्वांना धक्का बसला आहे. 

पळून गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच जावयाचा सासऱ्याला निरोप आला होता, लग्नाला २० वर्षे झाली, तुम्ही तिला खूप त्रास दिला आहे, आता तिला विसरा, असे त्याने या निरोपात म्हटले होते. आता वाच्यता झाल्याने मुलीनेही आई मेली जगली तरी काही फरक पडत नाही, आम्हाला दागिने आणि पैसे परत हवेत, असे म्हटले आहे. 

टॅग्स :marriageलग्नrelationshipरिलेशनशिपUttar Pradeshउत्तर प्रदेश