शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Union Cabinet Decisions: शेतकरी, फेरीवाले, वीज निर्मिती...! मोदी मंत्रिमंडळाने घेतले पाच मोठे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 17:21 IST

Union Cabinet Decisions मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या वादळी बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाने आज पाच मोठे निर्णय घेतले आहेत.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या वादळी बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाने आज पाच मोठे निर्णय घेतले आहेत. यामध्ये शेतकरी, जम्मूमध्ये वीजनिर्मिती केंद्र, फेरीवाले, नक्षलग्रस्त आणि पोस्टाच्या बँकेबाबत हे निर्णय घेण्यात आले आहेत. 

जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीवरील 540 MW च्या क्वार हायड्रो पॉवर प्रकल्पाची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून 1975 दशलक्ष युनिट वीज निर्मिती केली जाणार आहे. यामुळे जम्मू काश्मीर विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनणार आहे. दुसऱ्या निर्णयात पंतप्रधान स्वनिधी योजनेचा कालावधी वाढविण्यात आला आहे. फेरीवाल्यांना देण्यात येणारा निधी २०२४ पर्यंत दिला जाणार आहे. 

तिसरा मोठा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आहे. रासायनिक खतांवर भरघोस अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे. वाढत्या महागाईचा फटका खतांच्या किंमतीवर पडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. चौथा निर्णय हा नक्षलग्रस्त भागातील दूरसंचार सेवेबाबत आहे. १० राज्यांतील नक्षलग्रस्त भागातील जवळपास 2542 मोबाईल टॉवर टूजी वरून ४जी लेस केले जाणार आहेत. यासाठी मोदींनी 2426 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 

पाचवा निर्णय हा पोस्ट ऑफिसच्या पोस्ट पेमेंट बँकेबाबत आहे. ग्रामीण भागात बँकिंग सुविधा मिळण्यासाठी तसेच तेथील महिलांना मोठ्या प्रमाणावर बँकेशी जोडले जावे या उद्देशाने या बँकेचा विस्तार केला जाणार आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीPost Officeपोस्ट ऑफिस