शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

Union Budget 2024 : "मोदी 3.0 च्या अर्थसंकल्पात निराशा, शून्य + शून्य = शून्य"; काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 14:16 IST

Union Budget 2024 Congress Randeep Surjewala : काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी अर्थसंकल्पावरून निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील या सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात केवळ निराशाच असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी अर्थसंकल्पावरून निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

"मोदी 3.0 च्या अर्थसंकल्पात निराशा. शून्य + शून्य = शून्य. शेतकऱ्यांसाठी काहीही नाही. एमएसपीची हमी नाही, कर्जापासून दिलासा नाही, डिझेल, कीटकनाशके, औषधे आणि खतांच्या किमतीत कपात नाही, फक्त चर्चाच. तरुणांसाठी नवीन रोजगाराचा कोणताही मार्ग नाही. वर्षाला केवळ २० लाख तरुणांसाठी इंटर्नशिप, कापड, बांधकाम इत्यादींसाठी काही नाही" असं रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. 

"अर्थसंकल्पीय भाषणात SC-ST-BC या शब्दांचा उल्लेख नाही. लोकसभेत भाजपाच्या विरोधात मतदान न करण्याची शिक्षा असल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपाचा SC-ST-BC विरोधी चेहरा आहे. मध्यमवर्गीय आणि नोकरदारांना गेल्या १० वर्षांपासून कोणताही दिलासा नाही. देशातील गरिबांचे जीवनमान सुधारण्यासाठी 'शून्य' - फक्त पाच किलो रेशन घ्या आणि गरिबीत राहा" असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. 

निर्मला सीतारामन य़ांनी अर्थमंत्री म्हणून सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात गरीब, महिला, युवक आणि शेतकऱ्यांवर भर देण्यात आला आहे. सबका साथ, सबका विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. यावेळी अर्थसंकल्पात तरुणांसाठी २ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. मुद्रा लोनच्या मर्यादेत वाढ करण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. यापूर्वी या योजनेंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देण्यात येत होतं. आता त्यात वाढ करण्यात आली असून त्या अंतर्गत २० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळणार आहे.  

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019congressकाँग्रेसNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनFarmerशेतकरी