शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
2
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
3
आरक्षण मर्यादा ओलांडल्याने सुप्रिम कोर्ट संतप्त, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी
4
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
5
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
6
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
7
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
8
'अजित पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक...", राणा जगजितसिंह यांचं सुप्रिया सुळेंना पत्र; नेमकं प्रकरण काय?
9
"पंतप्रधान मोदींमुळे माझ्या आईचा जीव वाचला..."; शेख हसीना यांचा मुलगा सजीब यांचे विधान
10
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
11
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
12
Delhi Blast: ‘बूट सुसाइड बॉम्बर’च्या तंत्रामुळे गुप्तचर-तपास यंत्रणा झाली सतर्क!
13
‘श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष’ दररोज म्हणता का? कालातीत लाभ होतात, स्वामी कायम कृपा करतात!
14
Shubman Gill Medical Update : गिल टीम इंडियासोबत गुवाहटीला जाणार का? BCCI नं माहिती दिली, पण अर्धवट
15
"...मग हा ग्रुप आला कुठून, या अपयशाला जबाबदार कोण?" ; ओवेसींनी अमित शाहांना करून जुनी दाव्याची आठवण
16
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
17
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
18
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
19
NWA: नवी मुंबई महापालिका ठरली देशात अव्वल! जलशक्ती मंत्रालयाचा 'राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४' पटकावला
20
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांनी आवाज बुलंद केल्याने भाजपमध्ये अस्वस्थ शांतता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 05:51 IST

हरीश गुप्ता  नवी दिल्ली : आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सौहार्दपूर्ण तोडगा काढण्याच्या मागणीसाठी उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि अन्य ...

हरीश गुप्ता नवी दिल्ली : आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सौहार्दपूर्ण तोडगा काढण्याच्या मागणीसाठी उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि अन्य भागांतील पक्षाचे नेते दबाव टाकत असल्याने भाजपमध्ये अस्वस्थ शांतता आहे. हे आवाज पूर्वी पक्षात चार भिंतींच्या आत होते. मात्र, हा आवाज आता लोकांमध्ये मार्ग शोधत आहे. केंद्रीय मंत्री आणि लोकसभेतील एक खासदार अशा दोन प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली जावी, असे मत व्यक्त केले आहे. 

चार वेळा लोकसभेचे खासदार असलेले खासदार वरुण गांधी म्हणाले की, मुजफ्फरनगरमध्ये लाखो शेतकरी एकत्र झाले आहेत. ते आमच्या रक्तामासाच्या नात्याचे आहेत. संजीव बाल्यान यांनी सावध प्रतिक्रिया दिली. पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक भाजप नेत्यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले आहे की, मुस्लिम, अहीर, जाट आणि गुर्जर (एमजेजीएआर) यांची घातक आघाडी पुन्हा होऊ शकते. स्व. चौधरी चरण सिंह यांनी ७० च्या दशकात अशी आघाडी बनविली होती.

आंदोलक शेतकऱ्यांवरून व्यक्त होऊ लागले नेतेn    हरियाणातील भाजप सरकारमधील उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी जाहीरपणे आंदोलक शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे. पंजाबमध्येही अशीच भावना आहे. n    या राज्यात भाजपने शिरोमणी अकाली दलासारखा महत्त्वाचा सहकारी गमावला आहे. राजस्थानात भाजपला मोठा धक्का बसला असून सात वर्षांनंतर पंचायत समिती निवडणुकीत केवळ ५५० जागा मिळाल्या आहेत. त्या तुलनेत काँग्रेसला ६७० जागा मिळाल्या आहेत. राजस्थानात वसुंधरा राजे समर्थक आणि विरोधक यांच्यात पक्ष विभागलेला आहे. n    पक्ष नेतृत्वाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना शेतकऱ्यांशी चर्चेसाठी मैदानात उतरविले होते. तर, सरकार शेतकऱ्यांबाबत नरम राहिले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाFarmerशेतकरी