शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

नेत्यांनी आवाज बुलंद केल्याने भाजपमध्ये अस्वस्थ शांतता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 05:51 IST

हरीश गुप्ता  नवी दिल्ली : आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सौहार्दपूर्ण तोडगा काढण्याच्या मागणीसाठी उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि अन्य ...

हरीश गुप्ता नवी दिल्ली : आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सौहार्दपूर्ण तोडगा काढण्याच्या मागणीसाठी उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि अन्य भागांतील पक्षाचे नेते दबाव टाकत असल्याने भाजपमध्ये अस्वस्थ शांतता आहे. हे आवाज पूर्वी पक्षात चार भिंतींच्या आत होते. मात्र, हा आवाज आता लोकांमध्ये मार्ग शोधत आहे. केंद्रीय मंत्री आणि लोकसभेतील एक खासदार अशा दोन प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली जावी, असे मत व्यक्त केले आहे. 

चार वेळा लोकसभेचे खासदार असलेले खासदार वरुण गांधी म्हणाले की, मुजफ्फरनगरमध्ये लाखो शेतकरी एकत्र झाले आहेत. ते आमच्या रक्तामासाच्या नात्याचे आहेत. संजीव बाल्यान यांनी सावध प्रतिक्रिया दिली. पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक भाजप नेत्यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले आहे की, मुस्लिम, अहीर, जाट आणि गुर्जर (एमजेजीएआर) यांची घातक आघाडी पुन्हा होऊ शकते. स्व. चौधरी चरण सिंह यांनी ७० च्या दशकात अशी आघाडी बनविली होती.

आंदोलक शेतकऱ्यांवरून व्यक्त होऊ लागले नेतेn    हरियाणातील भाजप सरकारमधील उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी जाहीरपणे आंदोलक शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे. पंजाबमध्येही अशीच भावना आहे. n    या राज्यात भाजपने शिरोमणी अकाली दलासारखा महत्त्वाचा सहकारी गमावला आहे. राजस्थानात भाजपला मोठा धक्का बसला असून सात वर्षांनंतर पंचायत समिती निवडणुकीत केवळ ५५० जागा मिळाल्या आहेत. त्या तुलनेत काँग्रेसला ६७० जागा मिळाल्या आहेत. राजस्थानात वसुंधरा राजे समर्थक आणि विरोधक यांच्यात पक्ष विभागलेला आहे. n    पक्ष नेतृत्वाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना शेतकऱ्यांशी चर्चेसाठी मैदानात उतरविले होते. तर, सरकार शेतकऱ्यांबाबत नरम राहिले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाFarmerशेतकरी