शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

यूजीसीने विद्यार्थ्यांचा आवाज ऐकावा - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 04:40 IST

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबरच्या अखेरीस घेण्याची नुकतीच घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना विनापरीक्षा ‘प्रमोट’ करण्याबाबत महाराष्टÑ सरकारने आवाज उठवल्यानंतर आता विविध राजकीय पक्षांनीही याबाबत मागणी करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी या परीक्षांबाबत विद्यापीठ अनुदान आयोगावर (यूजीसी) टीकास्त्र सोडले आहे.राहुल गांधी यांनी टष्ट्वीट करीत म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या उद्रेकामध्ये परीक्षा घेणे चुकीचे ठरेल. यूजीसीने विद्यार्थी व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा आवाज ऐकला पाहिजे. परीक्षा रद्द करून त्यांच्या मागील गुणांवर त्यांना प्रमोट केले पाहिजे.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबरच्या अखेरीस घेण्याची नुकतीच घोषणा केली आहे. या परीक्षा जुलैमध्ये होणार होत्या. कोरोना महामारीमुळे परीक्षा सप्टेंबर अखेरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. यूजीसीने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सप्टेंबरमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली जाणार आहे. राहुल गांधी यांनी टष्ट्वीट करीत एक व्हिडिओ संदेशही जारी केला आहे. यूजीसी संभ्रम निर्माण करीत आहे. कोरोनाने अनेक लोकांचे नुकसान केले आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रIndiaभारतexamपरीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याRahul Gandhiराहुल गांधी