शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Uber Air Taxi Project: वाहतूक कोंडीवर करणार मात; उबेर टॅक्सी देणार हवाई प्रवास?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 12:00 IST

केंद्र सरकारच्या एव्हिएशन मंत्रालयासोबत गेल्या वर्षभरापासून वाहतूक कंपन्यांशी बोलणी सुरु आहेत. याबाबत कंपन्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.

मुंबई - काही दिवसांपूर्वीच वाहतूक कोंडीमध्ये जगात मुंबई शहराचा पहिला क्रमांक लागतो अशी बातमी आली. मुंबईकरांचा सर्वाधिक वेळ हा वाहतूक कोंडीत जातो. त्यामुळेच यावर आता विविध पर्याय समोर येऊ लागलेत. उबेरने भारतात एअर टॅक्सी सुरु करण्यासाठी केंद्र सरकारशी बोलणी सुरु केली आहेत. उबेरचे हेड निखिल गोयल यांनी इकोनॉमिक्स टाइम्स या इंग्रजी दैनिकाला मुलाखत देताना ही माहिती दिली आहे. 

केंद्र सरकारच्या एव्हिएशन मंत्रालयासोबत गेल्या वर्षभरापासून वाहतूक कंपन्यांशी बोलणी सुरु आहेत. याबाबत कंपन्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. निखिल गोयल यांनी सांगितल्यानुसार हवाई प्रवाशी वाहतूक सुरु करण्यासाठी योग्य तो आराखडा आणि फ्रेमवर्क तयार करण्यासाठी माजी हवाई मंत्री जयंत सिन्हा आणि त्यांच्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी बोलणी झाली होती. त्यावेळी सकारात्मक चर्चा झाली. कायद्याच्या दृष्टीकोनातून भारतात ड्रोन रेग्युलेशनसोबत एरियल मोबिलिटीवर चर्चा झाली. त्यामुळे भविष्यात वाहतूक कोंडीवर मात करण्याचा याचा विचार केला जाऊ शकतो. उबेरने मागील वर्षभरापासून भारत, जपान, फ्रान्स, ब्राझील आणि ऑस्ट्रेलियासारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर उबेर एअर प्रोजेक्ट लॉन्च करण्याचा प्रस्ताव दिला आहे.  

उबेरचे एलिवेट हेड एरिक एलिसन यांनी उबेर एअर टॅक्सी लॉन्चिंग करण्यासाठी साधारण 5 ते 10 वर्षाचा कालावधी निश्चित केला असल्याचं गोयल यांनी सांगितले तसेच भारताची बाजारपेठ नवीन नवीन गोष्टी अंमलात आणण्यासाठी नेहमीच तयार असते असंही त्यांनी सांगितले. मात्र भारतात एअर वाहतूक सुरु करण्याबाबत सावधनता बाळगणं गरजेचे आहे. भारताची लोकसंख्या खूप असल्याने येथे काम करण्याचा वेगळा आनंद असतो असं निखिल गोयल यांनी सांगितले. 

केंद्र सरकारकडून एअर मोबिलिटीवर संथगतीने हालचालीदेशात अशाप्रकारे एअर प्रवाशी वाहतूक सुरु करण्यावर केंद्र सरकारच्या हालचाली संथगतीने सुरु आहेत कारण नागरिकांची सुरक्षा, प्रशिक्षित पायलट, पुरेसं इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. तसेच जगातील अन्य देशातील सरकारही सध्या या बाबींवर जलदगतीने निर्णय घेताना दिसत नाही.  

टॅग्स :UberउबरCentral Governmentकेंद्र सरकार