शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

रेमडेसिविरच्या उत्पादनामध्ये तीनपट वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 1:55 AM

भारत लवकरच वाढीव मागणीची पूर्ण पूर्तता करू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे

ठळक मुद्देभारत लवकरच वाढीव मागणीची पूर्ण पूर्तता करू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशभरातून तसेच परदेशातूनही रेमडेसिविरची मागणी वाढत असून,  अल्पावधीतच भारतामधील उत्पादनामध्ये तीनपटीने वाढ झाल्याची माहिती केंद्रीय खते आणि रसायन राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली. 

भारत लवकरच वाढीव मागणीची पूर्ण पूर्तता करू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. १२ एप्रिल रोजी देशामध्ये रेमडेसिविरच्या ३७ लाख बाटल्यांचे उत्पादन होत होते. त्यामध्ये वाढ होऊन ४ मे रोजी हे उत्पादन १.०५ कोटी बाटल्यांवर पोहोचल्याचे त्यांनी जाहीर केले. याचाच अर्थ अवघ्या तीन आठवड्यांमध्ये या औषधाच्या उत्पादनामध्ये तीन पटींनी वाढ झाली आहे. १२ एप्रिल रोजी २० प्रकल्पांमध्ये या औषधाचे उत्पादन सुरू होते ते आता ५७ प्रकल्पांमध्ये सुरू झाले आहे. त्यामुळे या उत्पादनामध्ये वाढ होणे सहज शक्य झाल्याचे मंडाविया यांनी सांगितले. 

टॅग्स :remdesivirरेमडेसिवीरdelhiदिल्ली