शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

ममता बॅनर्जींच्या खेळीमुळे काँग्रेसच्या प्रयत्नांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 06:17 IST

अधिर रंजन चौधरींची तृणमूलवर टीका

- हरीश गुप्तानवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) अध्यक्ष ममता बॅनर्जी या सध्या भाजप, काँग्रेससह इतर पक्षांतील नेते आपल्या पक्षात घेण्याच्या मोहिमेवर असल्यामुळे समविचारी पक्षांना एकत्र आणण्याच्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मोठ्या प्रयत्नांना सुरुंग लागेल.काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या रविवारी संपलेल्या बैठकीत काँग्रेस-तृणमूल काँग्रेसची मैत्री कचऱ्याच्या पेटीत टाकल्याचे दिसले. टीएमसीच्या नेत्यांनी आसाम, गोव्यातील दोन प्रमुख काँग्रेस नेत्यांना आपलेसे केले. बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष सुष्मिता देव यांना पक्षात आणून त्यांना राज्यसभेची जागा दिली. याचप्रमाणे त्यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरिओ यांना पक्षात आणून राज्यात विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा बॅनर्जी यांनी निर्णय घेतला.  सीडब्ल्यूसीच्या नेत्यांनी रविवारी बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधिररंजन चौधरी म्हणाले की, “बॅनर्जी यांचा अनेक काँग्रेस नेत्यांना पळवून नेण्यामागील हेतू हा काँग्रेस (ममता) निर्माण करून त्यांच्याविरोधात काँग्रेसला (आय) लढवण्याचा आहे.” टीएमसी हा भाजपची बी टीम म्हणून काम करीत असल्याचेही वक्तव्य चौधरी यांनी केले.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेसAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस