शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अंदमान-निकोबार समूहातील बेटाला देण्यात येणार सुभाषचंद्र बोस यांचं नाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 17:18 IST

रविवारी पंतप्रधान मोदी अंदमान-निकोबारला जाणार

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशातील काही शहरांची नावं बदलण्याचा सपाटा सरकारनं लावला आहे. यात योगी आदित्यनाथ यांचं उत्तर प्रदेश सरकार आघाडीवर होतं. यानंतर आता मोदी सरकारनं अंदमान आणि निकोबार बेटांच्या समूहातील काही लोकप्रिय बेटांची नावं बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या समूहातील रॉस बेटाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव दिलं जाणार आहे. तर नील आणि हॅवलॉक बेटाचं अनुक्रमे शहीद आणि स्वराज असं नामांतर करण्यात येईल.भाजपा नेते एल. ए. गणेशन यांनी मार्च 2017 मध्ये राज्यसभेत लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेल्या हॅवलॉक बेटाचं नामांतर करण्याची मागणी केली होती. या बेटाचं नाव ब्रिटिश जनरल सर हेन्री हॅवलॉक यांच्या नावावरुन ठेवण्यात आलं. भारतात ब्रिटिशांची सत्ता असताना हॅवलॉक यांनी देशात सेवा दिली होती. हॅवलॉक हे केंद्रशासित प्रदेशातील सर्वात मोठं बेट आहे. रविवारी (30 डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी अंदमान निकोबारला जाणार आहेत. 30 डिसेंबर 1943 रोजी सुभाष चंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअरला तिरंगा फडकावला होता. त्या घटनेला रविवारी 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. या घटनेच्या स्मरणार्थ मोदी रविवारी अंदमानात तिरंगा फडकावतील. यावेळी गृहमंत्री राजनाथ सिंह त्यांच्यासोबत असतील. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपाननं या बेटांवर कब्जा केला होता. त्यावेळी त्यांनी अंदमान-निकोबार बेटांना शहीद आणि स्वराज नावं देण्याची शिफारस केली होती.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा