शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'या' शाळेत फक्त एकच विद्यार्थी आणि एकच शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 04:28 IST

माध्यान्ह भोजनासाठीही एका महिलेची नियुक्ती

- बलवंत तक्षकचंडीगड : अशी एखादी शाळा असू शकते का, जिथे विद्यार्थ्यांचा गोंधळ अजिबात होत नसेल? किंवा गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षक शांत राहायला सांगत नसतील? किंवा आपल्या मुलाला दुसºया शाळेत घातल्याने तिथे काम करणाºया महिलेची नोकरी जाऊ शकेल?या सर्व प्रश्नांची उत्तरे हो अशी आहेत. अशी एक शाळा हरयाणाच्या मेवाणी जिल्ह्यामध्ये आहे. तेथील ढाणी जादुसाळा गावातील शाळेत फक्त एकच विद्यार्थिनी शिकतो. त्यामुळे त्या शाळेत वा वर्गात कधीही गोंधळ ऐकू येत नाही. त्यामुळे तिला ओरडायची शिक्षकांना गरजच भासत नाही. अर्थात शाळेत एकच विद्यार्थी असल्याने त्याला किवायला शिक्षकही एकच आहे. ती विद्यार्थिनी पाचवीत आहे. ती रोज न चुकता शाळेत येतो. तिची आईच तिला घेऊ न येते आणि तीच तिला शाळेतून घरी नेतेही.ती मुलगी शाळेत येते, अभ्यास करते. पण सोबत खेळायलाही कोणी नसते. बोलणार तरी कोणाशी? फक्त शिक्षकांशी? त्यांच्याशी अभ्यासाशिवाय अन्य कोणत्याच विषयावर बोलता येत नाही. त्यांना त्रास देता येत नाही. त्यामुळे ती अगदी कंटाळून जाते. तरी तिची आई न चुकता तिला शाळेत आणतेच. शाळेची वेळ आहे सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत.त्या शाळेत आणखी एक व्यक्ती कामाला आहे. तिचे नाव आहे गीता. माध्यान्ह भोजन (मिड डे मिल) तयार करण्यासाठी तिची नेमणूक झाली आहे. तिला केवळ एका मुलीसाठीच स्वयंपाक करावा लागतो. पण आपल्या मुलीसाठी आपण सारे करतो आहोत, इतक्या प्रेमाने ती माध्यान्ह भोजन तयार करून देते.आपल्या मुलीला दुसºया शाळेत घालायची तिची इच्छा आहे. पण तसे केले तर तिची नोकरीच जाईल. नोकरी टिकवण्यासाठी ते हे सारे अगदी मन लावून करते. कारण शाळेतील विद्यार्थिनी ही तिचीच मुलगी आहे. गीताच्या पगारावरच घर चालते. त्यामुळे तिने मुलीलाही याच शाळेत प्रवेश घ्यायला लावला.विद्यार्थी गळत गेलेशाळेत आणखी विद्यार्थी नसल्याबद्दल जिल्हा शिक्षण अधिकाºयांना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही चंदीगडमध्ये शिक्षण संचालनालयाला याची माहिती आधीच दिली आहे. आणखी विद्यार्थी नसल्याने शाळेत कसलाही कार्यक्रम होत नाही वा स्पर्धाही होत नाहीत. तीन वर्षांपूर्वी शाळेत सात विद्यार्थी होते. कमी होत होत आणि एकच विद्यार्थी शिल्लक राहिला आहे. शाळेतील एकमेव शिक्षक पवनकुमार म्हणाले की आणखी विद्यार्थी नाहीत, म्हणून इतर शिक्षकही नाहीत. त्यामुळे माझेही आयुष्य कंटाळवाणे झाले आहे. पण नोकरी तर करायलाच हवी. अर्थात शिक्षण खाते याबाबत काही करेल, अशी शक्यताही दिसत नाही. अर्थात रेवाडीमध्ये अशा आणखीही काही शाळा आहेत, जिथे अशीच अवस्था आहे.

टॅग्स :HaryanaहरयाणाSchoolशाळाTeacherशिक्षकStudentविद्यार्थी