शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
3
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
4
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
5
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
6
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
7
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
8
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
9
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
10
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
11
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
12
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
13
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
14
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
15
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
16
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
17
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
19
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
20
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

अठरा दिवसांपासून नळाला पाणी नाही

By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST

फुलवळ : कंधार तालुक्यातील फुलवळ येथे १८ दिवस झाले, नळाला पाणी नाही़ यामुळे भर उन्हाळ्यात पाण्यासाठी पाणी असूनही भटकंती करण्याची वेळ फुलवळवासियांना आली आहे़

फुलवळ : कंधार तालुक्यातील फुलवळ येथे १८ दिवस झाले, नळाला पाणी नाही़ यामुळे भर उन्हाळ्यात पाण्यासाठी पाणी असूनही भटकंती करण्याची वेळ फुलवळवासियांना आली आहे़
विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी याकडे का दुर्लक्ष करतात हा प्रश्न नागरिकांना पडला आहे़ २ मार्च रोजी संबंधित पाणीपुरवठा करणार्‍या सिंचन विहिरीला वीजपुरवठा करणारा डीपी जळाला व याची कल्पना ३ मार्च रोजी सरपंच शिवहार मंगनाळे यांनी संबंधित अधिकार्‍यास दिली़ संबंधित अधिकार्‍याने दोन दिवसात नवीन डीपी देतो असे सांगितले़ परंतु आज १८ दिवस झाले तरी डीपी न दिल्याने पाणी असूनही पाण्यासाठी येथील नागरिकांना भटकंती करावी लागत आहे़ याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यास भ्रमणध्वनीवरून विचारण्यास प्रयत्न केला असता भ्रमणध्वनी घेण्यास प्रतिसाद देत नाहीत़