शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मोदींवरील अविश्वास आता संसदेबाहेरही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 02:37 IST

देशभर भाजपा व केंद्र सरकारविरुद्ध वातावरण निर्माण करण्याचे विरोधी पक्षांनी ठरविले आहे

नवी दिल्ली : लोकसभेत विरोधकांनी मोदी सरकारविरुद्ध मांडलेला अविश्वासाचा ठराव फेटाळला गेला असला तरी आता संसदेबाहेर म्हणजेच देशभर भाजपा व केंद्र सरकारविरुद्ध वातावरण निर्माण करण्याचे विरोधी पक्षांनी ठरविले आहे.त्याचाच भाग म्हणून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यातील प्रचंड जाहीर सभेत ‘भाजपा हटाव, देश बचाव’चा नारा दिला, तर तेलगू देसमचे नेते व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीतच पंतप्रधान मोदी यांना आव्हान दिले.देशभरात सभा, मेळावे, मोर्चे व पत्रकार परिषदा घेऊ न मोदी यांना व त्यांच्या सरकारला सर्व बाजूंनी घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखायला सुरुवात केली आहे. पुढील महिन्यात विरोधी पक्षांचे नेते पश्चिम बंगालमध्ये एकत्र येणार आहेत. चंद्राबाबू नायडू यांनी मोदी यांनी लोकसभेत दिलेली माहिती चुकीची असल्याचे सांगून, आपली तुलना अनेक आरोप असलेल्या वायएसआर काँग्रेसच्या जगन रेड्डींशी करू नका, असा इशारा मोदींना दिला.भाजपा नेते काँग्रेसच्या संपर्कात?भाजपाच्या १५0 खासदारांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याच्या वृत्ताने त्या पक्षातही अस्वस्थता आहे. त्यामुळे भाजपाचे किमान ६0 खासदार काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधून असल्याचे वृत्त आहे. खासदार शत्रुघ्न सिन्हा व कीर्ती आझाद त्यांचे नेतृत्व करीत असल्याची चर्चा आहे. या वर्षी विधानसभा निवडणुका होणाऱ्या राजस्थानातील भाजपाचे २२ आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसचे नेते अविनाश पांडे यांनी केला. - सविस्तर वृत्त/२

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस