शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

भारतात घुसखोरीसाठी सीमेपार 300 दहशतवादी दबा धरून आहेत - बिपिन रावत 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 1:57 PM

भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेच्या (एलओसी) पलिकडे जवळपास 300 दहशतवादी दबा धरुन बसले आहेत, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सांगितले. 

नवी दिल्ली : भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेच्या (एलओसी) पलिकडे जवळपास 300 दहशतवादी दबा धरुन बसले आहेत, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सांगितले. 

राजधानी दिल्लीत गुरुवारी आयोजित वार्षिक पत्रकार परिषद लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी जम्मू-काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती आणखी सुधारण्याची गरज आहे. त्याठिकाणी शांतीसाठी फक्त आम्हीच माध्यम आहोत. तसेच, जम्मू-काश्मीरमध्ये चर्चा आणि दहशतवाद एकत्र येऊ शकत नाही. भारतात प्रवेश करण्यासाठी नियंत्रण रेषेबाहेर जवळपास 300 दहशतवादी दबा धरुन बसले आहेत, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सांगितले.

याचबरोबर, तालिबान दहशवादी संघटनाविषयी सुद्धा लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी आपले मत मांडले. तालिबान प्रकरणाची तुलना जम्मू-काश्मीरसोबत होऊ शकत नाही. जर कोणता देश तालिबानसोबत चर्चा करत असेल आणि भारत अफगानिस्तानसोबत चर्चा करण्यास सकारात्मक असेल तर आम्हाला यामध्ये सामील झाले पाहिजे, असे   लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणाले. भारतीय लष्कराच्या नॉर्डर्न कमांडला येत्या 20 जानेवारीला नवीन स्नायपर रायफल्स मिळणार असल्याचीही माहिती यावेळी लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिली. 

 

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवानTerrorismदहशतवाद