शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

नव्या संसदेत राज्यघटनेच्या प्रतीमध्ये 'समाजवादी', 'धर्मनिरपेक्ष' शब्द नाही; अधीर रंजन चौधरींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 10:53 IST

नवीन इमारतीत प्रवेश करताना संविधानाच्या प्रती देण्यात आल्या होत्या. त्यात 'समाजवादी' धर्मनिरपेक्ष' असा शब्द नाही. ही अत्यंत चिंतेची बाब आहे, असा दावा अधीर रंजन चौधरी यांनी केला.

कालपासून नव्या संसदेत विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.नव्या संसदेच्या इमारतीत प्रवेश करताना सर्वांना संविधानाच्या प्रति देण्यात आल्या. आता यावरुन नवा वाद सुरू झाला आहे. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी संविधानाच्या नवीन प्रतच्या प्रस्तावनेत 'समाजवादी' 'धर्मनिरपेक्ष' असा शब्द नसल्याचा दावा केला आहे. 

५० टक्के राज्यांच्या विधानसभेची मंजूरी आवश्यक; महिला आरक्षण विधेयकावर आज दीर्घ चर्चा

खासदार अधीर चौधरी म्हणाले की, संविधानाच्या नवीन प्रती काल देण्यात आल्या आहेत, ज्या त्यांनी हातात घेऊन प्रवेश केला होता. त्याच्या प्रस्तावनेत ‘समाजवादी' 'धर्मनिरपेक्ष’ असे शब्द आहेत.  “त्यांना माहित आहे की हे शब्द १९७६ मध्ये दुरुस्तीनंतर जोडले होते, पण आज जर कोणी आपल्याला संविधान दिले आणि त्यात हे शब्द नाहीत.

'त्यांचा हेतू संशयास्पद असल्याचेही चौधरी म्हणाले. हे अत्यंत हुशारीने केले आहे. ही चिंतेची बाब आहे. मी संसदेत या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना मला बोलण्याची संधी दिली नाही, असंही चौधरी म्हणाले.

संसदेच्या नवीन इमारतीत मंगळवारी पहिल्यांदाच कामकाज पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध पक्षांच्या खासदारांनी नवीन संसद भवनात प्रवेश केला आणि संसदेचे कामकाजही नवीन संसद भवनात पार पडले.

नवीन संसदेच्या कामकाजादरम्यान सरकारने महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर केले. हे विधेयक लोकसभेत मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विधेयकाला नारी शक्ती वंदन कायदा असे नाव दिले जाईल, असा दावा केला.

यावेळी लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दावा केला होता की, हे विधेयक यापूर्वी काँग्रेसच्या काळात लोकसभेत मांडण्यात आले होते, मात्र ते राज्यसभेत मंजूर न झाल्याने ते रद्द झाले आहे. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अधीर रंजन चौधरी यांचा दावा फेटाळून लावला आणि अधीर रंजन चौधरी ज्या गोष्टी बोलत आहेत तेच सांगितले. ते योग्य नाही. ती चुकीची माहिती देत ​​आहेत. महिला आरक्षण विधेयक लोकसभेत कधीच मंजूर झाले नाही.

अधीर रंजन चौधरी यांनी आपले शब्द मागे घ्यावेत, असंही शाह  म्हणाले. यावरून लोकसभेत काही काळ गदारोळ झाला. चर्चेदरम्यान अधीर रंजन चौधरी यांनी उपसभापतींच्या अनुपस्थितीवरही प्रश्न उपस्थित केला.

टॅग्स :congressकाँग्रेसParliamentसंसदBJPभाजपा