शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

बुलंद नवभारताची बुलंद तस्वीर...; पंतप्रधान मोदींच्या अष्टावधानी नेतृत्वाखाली देशाची दमदार वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 06:28 IST

सरकारच्या कामगिरीचा घेतलेला धावता आढावा...

वेगवान महामार्गांची उभारणी, गरिबांसाठी तीन कोटी घरांचे बांधकाम, आत्मनिर्भर भारतासाठी उपयुक्त ठरणाऱ्या स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन, ३० कोटी लोकांना गॅस जोडणी... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्कम नेतृत्वाखाली गेल्या आठ वर्षांत भारताने नोंदवलेली ही नेत्रदीपक कामगिरी. या कामगिरीच्या जोरावर देशाची प्रतिमा उजळत असून नवभारताचे एक नवे, दमदार चित्र निर्माण झाले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टर्मची मिळून मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त सरकारच्या कामगिरीचा घेतलेला धावता आढावा...

महामार्गांची उभारणीगेल्या आठ वर्षांत महामार्ग उभारणीचा वेग वाढला आहे. ९१ हजार २७८ किमीवरून १ लाख ६४ हजार ६९४ किमीपर्यंत महामार्गांचे हे जाळे विस्तारले आहे. दररोज किमान ५० किमी रस्त्यांची उभारणी केली जात आहे. 

कोरोनाकाळातही सरसकोरोनासारख्या कठीण काळातही भारतात विदेशी गुंतवणुकीचा ओघ कायम राहिला. जगात मंदीचे मळभ या काळात असताना ६ लाख ४७ कोटींपर्यंत विदेशी गुंतवणूक देशात आली.

गरिबांसाठी घरे- यूपीए सरकारच्या कार्यकाळात १० वर्षांत गरिबांसाठी २.१० कोटी घरे उभारली गेली. 

शौचालयांची उभारणी- २०१४ पर्यंत केवळ ६.२५ कोटी सरकारी शौचालये बांधली गेली होती. 

गॅस जोडण्या...- गेल्या आठ वर्षांत एकूण गॅस जोडण्यांत १४ कोटींवरून ३० कोटींपर्यंत वाढ झाली. या जोडण्यांपैकी ९.१७ कोटी जोडण्या उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात आल्या आहेत.

आत्मनिर्भर भारत- २०१४ मध्ये भारतात ५०० हून कमी स्टार्ट-अप्स होते. सद्य:स्थितीत देशात ६१ हजार ४०० स्टार्ट-अप्स आहेत. त्यामुळे भारत आत्मनिर्भर होण्यास मदत होत आहे.

याशिवाय गेल्या ८ वर्षांत...

  1. जनधन योजनेंतर्गत ४४.६४ कोटी बँक खाती उघडण्यात आली.
  2. विद्यापीठांची संख्या ७२३ वरून १०४३ झाली. 
  3. आयआयटींची संख्या १६ वरून २३ पर्यंत वाढली. 
  4. देशाचा जीडीपी ११३.४५ लाख कोटींवरून २३६.४४ लाख कोटींवर गेला. 
  5. निर्यात ३६ लाख कोटींवरून ५२ लाख कोटींवर पोहोचली. 
  6. डिजिटल व्यवहारांत क्रांती होऊन १२७.७ कोटींवरून ७४२२ कोटींपर्यंत पोहोचले. 
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतBJPभाजपा