शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 08:50 IST

कपड्यात डोकावण्यापेक्षा लोकांचे दुःख पाहा

पाटणा : पूर्वी कोणी कपडे घालून चालायचे, आता बघा किती छान दिसतात. चुकून जरी या लोकांना मत दिले, तर तुम्ही बरबाद व्हाल, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकतेच एका निवडणूक रॅलीत महिलांकडे बोट दाखवत म्हटले होते. त्यावर मुख्यमंत्री नितीश कुमार हे महिलांच्या कपड्यांकडे बघत राहतात, त्यांना महिलांच्या विषयामध्ये इतके कुतूहल का, अशी टीका करत माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी पलटवार केला आहे. त्यांनी म्हटले की, नितीश कुमार यांनी कुणाच्या कपड्यात डोकावण्यापेक्षा बिहारच्या लोकांचे दुःख, त्रास आणि समस्या पाहिल्या असत्या, तर बरे झाले असते.

पदाचे तरी भान ठेवा...

नितीश हे महिलांना अपमानीत करत आहेत. तुम्ही अतिशय जबाबदारीच्या आणि महत्त्वाच्या पदावर आहात याचे भान ठेवा, असे राबडीदेवींनी म्हटले आहे.

इतके कुतूहल?

घर असो, रस्ता असो, की निवडणुकीचे व्यासपीठ, मुख्यमंत्री, सर्व कामे सोडून महिला काय करतात? ती ओढणी घेते का? मुलांना जन्म देतात का? यावर लक्ष ठेवतात. त्यांना महिलांच्या विषयांमध्ये इतके कुतूहल का आहे?

अस्मितेला धक्का लावू नका

तुम्हाला तुम्हाला राजकीय रा विरोध करायचा असेल, तर आणि वस्तुस्थितीने करा, तुमच्या संकुचित तर्क विचारसरणीने आणि जिभेने महिलांच्या अस्मितेला धक्का लावू नका, असे राबडीदेवी यांनी म्हटले आहे. राबडीदेवी यांनी ४२ सेकंदांचा व्हिडीओही शेअर केला आहे. • यात मुख्यमंत्री मंचावर उपस्थित महिला नेत्याकडे पाहून म्हणतात की, पूर्वी काहीतरी मिळायचे, काहीतरी व्यवस्थित परिधान करायच्या. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील काही अंश आहे. यात ते नितीश कुमार यांच्या वक्तव्याचा समाचार घेत आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४ElectionनिवडणूकNitish Kumarनितीश कुमार