शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

युवकास उपचारासाठी घेऊन निघालेली कार नदीत कोसळली; ६ जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 10:51 IST

कारमधील प्रवाशांसोबत सकाळपासून संपर्क होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी कैंपटी पोलीस ठाण्यास ११ वाजता यासंदर्भाने माहिती दिली होती.

उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यातील युमना नदीतकार कोसळल्याची भीषण अपघाताची घटना घडली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून एकूण ६ जण ठार झाले आहेत. बुधवारी रात्री उशिरा दिल्ली-युमनोत्री राज्य महामार्गावर ही दुर्घटना घडली. अलगार पुलावरुन ही कार जात असताना कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट नदीत कोसळली. कारमधील प्रवाशांच्या मोबाईल लोकेशनला ट्रेस करुन सायंकाळी ४ वाजता कार नदीतून बाहेर काढण्यात बचाव पथकाच्या टीमला यश आलं. मात्र, दुर्दैवाने कारमधील सहाही जण मृत्युमुखी पडले होते. 

याप्रकरणी, नैनबागचे उपजिल्हाधिकारी मंजू राजपूत यांनी माहिती देताना सांगितले की, उत्तरकाशी जिल्ह्याच्या मोरी येथून ह्या कारमधून युवकाला उपचारासाठी डेदरादूनला नेण्यात येत होते. त्यावेळी, अलगार पुलावर कार आली असता २५० मीटर खोल नदीत कोसळली. रात्री उशिरा ही घटना घडल्याने अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट आहे, मात्र चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून कार नदीत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. 

कारमधील प्रवाशांसोबत सकाळपासून संपर्क होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी कैंपटी पोलीस ठाण्यास ११ वाजता यासंदर्भाने माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांनी कारमधील प्रवाशांच्या लोकशेनला ट्रेस करुन कारचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यानुसार, सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास पाण्यातून ही कार बाहेर काढण्यात आली. त्यामध्ये, कारची मोठी दुर्दशा झाल्याचंही दिसून आलं. या दुर्घटनेत प्रताप (३०), राजपाल (२८), राजपालची पत्नी जसीला (२५), वीरेंद्र (२८) आणि चालक विनोद (३५) यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण मौताद मोरी गावातील रहिवाशी होते. तर, देवत्री गावच्या मुन्ना (३८) यांचाही या अपघाता मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :carकारAccidentअपघातUttarakhandउत्तराखंडriverनदीPoliceपोलिस