शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Mahakumbh 2025: चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांचे मृतदेह पोहोचले बेळगावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:02 IST

परतताना पुण्यात रेल्वेतच एका भाविकाचा मृत्यू

बेळगाव : मौनी अमावास्येच्या दिवशी प्रयागराज येथे झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या चार भाविकांचे मृतदेह बेळगावात पोहोचले आहेत.गुरुवारी सकाळी प्रयागराज जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून त्या चारही भाविकांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून प्रयागराजहून नवी दिल्लीला पाठविण्यात आले. दुपारी ३ वाजता बेळगाव दिल्ली विमानातून अरुण कोपर्डे आणि महादेवी भवनूर यांचे मृतदेह गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता बेळगाव विमानतळावर पोहोचले.मेघा हत्तरवाड व ज्योती हत्तरवाड यांचे मृतदेह प्रयागराज होऊन दिल्लीला पोहोचण्यास थोडा विलंब झाल्याने त्या मायलेकींचे मृतदेह दिल्ली गोवामार्गे गुरुवारी रात्री उशिरा पोहोचले.परतताना एका भाविकाचा मृत्यूकुंभमेळ्याहून बेळगावला परतणाऱ्या एका भाविकांचा रेल्वेत हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. रवि जठार (वय ६१, बेळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव असून, प्रयागराज येथून परत येत असताना पुण्यात रेल्वेतच मृत्यू झाला.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेशbelgaonबेळगाव