शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Tejashwi Yadav : "नरेंद्र मोदी यावेळी सर्वात कमकुवत पंतप्रधान ठरतील"; तेजस्वी यादव यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 11:05 IST

Tejashwi Yadav And Narendra Modi : तेजस्वी यादव यांनी पाटण्याला पोहोचताच मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

विरोधी पक्षनेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी पाटण्याला पोहोचताच मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पाटणा विमानतळावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना तेजस्वी यादव म्हणाले की, "कोणाला कोणतं खातं द्यायचं हे ठरवण्याची जबाबदारी पंतप्रधानांची आहे."

"पंतप्रधानांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे, मात्र यावेळी विरोधी पक्ष खूप मजबूत आहेत. बिहारला विशेष दर्जा देऊ असं पंतप्रधान मोदींनी निवडणुकीत वारंवार सांगितलं, पण यावेळी निवडणुकीत ते बोलले नाही. यावेळी बिहार निर्णायक भूमिकेत आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी नितीश कुमार आणि सर्वांनीच केली पाहिजे."

"नरेंद्र मोदी सर्वात कमकुवत पंतप्रधान ठरतील"

"बिहारमध्ये आरक्षण ७५ टक्के केलं आहे. त्याचाही नवव्या यादीत समावेश व्हायला हवा. तसेच देशभरात जातीवर आधारित जनगणना झाली पाहिजे. आता पंतप्रधान मोदी इकडच तिकडच बोलून सुटू शकत नाहीत. विरोधी पक्ष खूप मजबूत आहे. जागांमध्ये फारसा फरक नाही. यावेळी भाजपालाच बहुमताचा आकडा पार करता आलेला नाही. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले असले तरी यावेळी ते सर्वात कमकुवत पंतप्रधान ठरतील."

तेजस्वी यादव यांनी असंही सांगितलं की "२०२९ (लोकसभा निवडणुकीत) आम्हाला किती जागा मिळाल्या? शून्य. २०२० मध्ये (विधानसभा निवडणुकीत) सर्वात मोठा पक्ष (RJD) म्हणून आलो. यावेळी (लोकसभा निवडणुकीत २०२४) चार जागा मिळाल्या, त्यामुळे पुढच्या वेळी ते चार पटीने वाढेल."

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालbihar lok sabha election 2024बिहार लोकसभा निवडणूक निकाल २०२४