शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अण्णांच्या आंदोलनाला संघाची फूस, हार्दिक पटेलचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 7:07 PM

अण्णांचं रामलीला मैदानावर सुरू असलेल्या उपोषणाला संघाची फूस असल्याचा गंभीर आरोप हार्दिक पटेल यानं केला आहे.

नवी दिल्ली- अण्णांचं रामलीला मैदानावर सुरू असलेल्या उपोषणाला संघाची फूस असल्याचा गंभीर आरोप हार्दिक पटेल यानं केला आहे. अण्णांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. दुस-या दिवशी म्हणजे काल हार्दिक अण्णांच्या भेटीसाठी गेला होता. परंतु अण्णांनी त्याला व्यासपीठावर येण्यास मज्जाव केला. त्यानंतर अपमानित झालेल्या हार्दिकनं अण्णांवरच आता गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. चांगल्या कामासाठी मी समर्थन देतो. अण्णांच्या आंदोलनाबाबत कधी त्यांच्याशी बोललो नाही. त्यामुळे समर्थन देण्याचा प्रश्नच नाही. त्यांना त्यांच्या पद्धतीनं काम करण्यासाठी 'बेस्ट ऑफ लक', असं हार्दिक म्हणाला आहे. यावेळी हार्दिक पटेलनं अण्णांवर आरोपांचा भडिमार केला आहे. केजरीवालांना भेटीसाठी त्यांनी राजीनामा देऊनच मला भेटायला यावं, असं अण्णा म्हणत आहेत. केजरीवालांसाठी एवढी जाचक अट का ठेवली आहे ?,' असा सवालही हार्दिकनं उपस्थित केला आहे.महाराष्ट्रात शेतकरी 200 किलोमीटर चालत विधानभवनावर धडकले, तेव्हा अण्णा कुठे होते? मध्य प्रदेशातील मनसरमध्ये दहा शेतकऱ्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं, तेव्हा अण्णा कुठे होते? आम्ही सतत शेतकऱ्यांची आंदोलने छेडली, तेव्हा अण्णा कुठे होते?, असे प्रश्न उपस्थित करतानाच आताच अण्णांना शेतकरी का आठवले?, असं म्हणत हार्दिकनं अण्णांवर टीकेची झोड उठवली आहे. 

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेल