शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

आजच्याच दिवशी 75 वर्षांपूर्वी एअर इंडियाचा पहिला परदेश दौरा; मुंबई ते लंडनचे भाडे फक्त 1720 रुपये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 17:32 IST

जेआरडी टाटा स्वतः मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळावर विमानाला निरोप देण्यासाठी पोहोचले होते.

नवी दिल्ली: 75 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजेच 8 जून 1948 रोजी एअर इंडियाच्याविमानाने पहिल्यांदा परदेशात उड्डाण केले होते. एअर इंडियाने पहिल्यांदाच 35 प्रवाशांसह परदेशी भूमीवर पाऊल ठेवले. आज 8 ते 10 तासांमध्ये होणाऱ्या प्रवासाला तेव्हा दोन दिवस लागले होते. एअर इंडियाच्या मलबार प्रिन्सेस विमानाने मुंबई(तेव्हा बॉम्बे)वरुन लंडनसाठी पहिले उड्डाण केले होते. 

48 तासांत पूर्ण झाला प्रवासकायरो आणि नंतर जिनिव्हा मार्गे एअर इंडियाचे पहिले परदेशात उड्डाण यशस्वीपणे पूर्ण करणारे कॅप्टन केआर गुजदार यांनी या विमानाचे नेतृत्व केले होते. एअर इंडियाने मुंबई ते लंडन हे पहिले उड्डाण 48 तासांत पूर्ण केले होते. एअर इंडियाच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी विमानतळावर मोठी गर्दी झाली होती. टाटा एअर इंडियाच्या फ्लाइटमधून लंडनला जाणाऱ्या व्यक्तींची छायाचित्रे काढण्यात पत्रकारांनी मोठी गर्दी केली होती. एअर इंडियाची मलबार प्रिन्सेस 35 प्रवाशांसह नियोजित वेळेवर निघाली. यातील 29 प्रवासी लंडनला तर 6 जण जिनिव्हाला उतरले होते.

विमानात कोण कोण होते...एअर इंडियाने 3 जून 1948 रोजी टाइम्स ऑफ इंडियामध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी पूर्ण पानाची जाहिरात केली होती. पहिल्या आंतरराष्ट्रीय विमानाचे तिकीट फक्त 1720 रुपये होते. पायलट व्यतिरिक्त फ्लाइटचे क्रू मेंबर्सही खूप उत्साहित होते. निळा कोट आणि स्काय ब्लू स्कर्ट घातलेली एअर होस्टेसही तिच्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी सज्ज होती. जेआरडी टाटा स्वतः मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळावर विमानाला निरोप देण्यासाठी पोहोचले होते. या विशेष विमानात महाराजा दुलीप सिंग, काही इंग्रज आणि व्यापाऱ्यांसह काही खेळाडूदेखील होते. आज या प्रवासाला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाTataटाटाairplaneविमानAirportविमानतळ