शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "नरेंद्र मोदी मोठी समस्या नाही, मी दोनवेळा भेटलो, माध्यमांनी खूप महत्व..." राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
5
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
6
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
7
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
8
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
9
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
10
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
11
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
12
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
13
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
14
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
16
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
17
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
18
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
19
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
20
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी

उपोषण थांबवण्यासाठी पंतप्रधानांशी चर्चा करा; शेतकरी नेते डल्लेवाल यांचा भाजपला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 12:36 IST

मागण्या मान्य झाल्या, तरच उपोषण सोडणार!

चंडीगड : माझे उपोषण थांबवण्यासाठी अकाल तख्तकडे हस्तक्षेप करण्याची मागणी करण्याऐवजी भाजपने पंतप्रधाननरेंद्र मोदींची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, असा सल्ला शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांनी सत्ताधारी पक्षाला दिला आहे. डल्लेवाल यांचे उपोषण संपवण्यासाठी अकाल तख्तने हस्तक्षेप करण्याची मागणी भाजपने केली आहे. त्यामुळे डल्लेवाल यांनी भाजप व केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. 

डल्लेवालांच्या उपोषणाला शुक्रवारी ४६ दिवस पूर्ण झाले आहेत. भाजपच्या नेत्यांनी अकाल तख्तला विनंती करण्याऐवजी पंतप्रधान मोदी, उपराष्ट्रपती धनखड, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करावी, असा सल्ला डल्लेवाल यांनी सत्ताधारी पक्षाला दिला.  

मागण्या मान्य झाल्या, तरच उपोषण सोडणार!

जोपर्यंत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत मी आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा दृढनिश्चय शेतकरी नेते डल्लेवाल यांनी केला आहे. उपोषणादरम्यान उपचार घेण्यास नकार दिल्याने डल्लेवालांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. केंद्राचा मसुदा पंजाब सरकारने फेटाळला. कृषी विपणनाबाबतचा केंद्र सरकारचा मसुदा पंजाब सरकारने फेटाळला आहे. शेतकऱ्यांनी एक वर्षापेक्षा जास्त काळ आंदोलन केल्यामुळे २०२१ मध्ये रद्द झालेले तीन वादग्रस्त कृषी कायदे परत आणण्याचा डाव केंद्र सरकारने आखला असून हा मसुदा त्याचाच एक भाग असल्याचा दावा पंजाब सरकारने केला आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीStrikeसंपBJPभाजपा