शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Afghanistan Taliban: ...म्हणून तालिबान काश्मिरात शिरण्याची जोखीम पत्करणार नाही; जाणकारांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 07:21 IST

अन्य अतिरेकी संघटनांपासून निर्माण होऊ शकतो धोका

- नितीन अग्रवालनवी दिल्ली :  अफगाणिस्तानतालिबानने कब्जात घेतल्याने तालिबानांच्या घुसखोरीची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानी संस्था काश्मीर खोऱ्यात दहशतवाद पसरविण्यासाठी तालिबानांचा आधार घेऊ शकते, असेही बोलले जाते. तथापि, काश्मीर आणि दहशतवादाच्या जाणकारांचे मात्र याबाबत वेगळे मत आहे.

दहशतवादाचा अनेक दशकापर्यंत मुकाबला करणाऱ्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याच्या मते, तालिबानी काश्मीरमकडे वळण्याची शक्यता कमी आहे. त्यांचे सर्व लक्ष सत्तेवर आहे.  काश्मीर केंद्रीय विद्यापीठाचे राजकीय विश्लेषक नूर अहमद बाबा यांचे असे म्हणणे आहे की, बदललेल्या परिस्थितीत लष्कर-ए-तोयबा आणि जैशसारख्या अन्य संघटनांपासून धोका होऊ शकतो. 

...म्हणून ते काश्मीर प्रकरणात पडणार नाहीत

आजवर या संघटना अफगाणिस्तानमध्ये तालिबानला मदत करीत होत्या. परंतु, तालिबान अफगाणमध्ये सत्तेत आल्याने त्यांची गरज उरली नाही. या संघटना सर्व जोर काश्मीरमध्ये दहशतवाद पसरविण्यावर देऊ शकतात. याशिवाय तालिबानवर आंतरराष्ट्रीयस्तरावर प्रतिमा निर्माण करण्यासाठी दबाब आहे, म्हणून ते थेट काश्मीरप्रकरणात पडणार नाहीत. संरक्षण तज्ज्ञ प्रवीण साहनी यांचे असे मत आहे की, आपल्या सत्तेला आंतरराष्ट्रीयस्तरावर मान्यता मिळविण्यावर तालिबानचे लक्ष असल्याने, ते दहशतवादात सामील होण्याची जोखीम पत्करणार नाही.

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान