शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ममतांना 'सुप्रीम' धक्का; निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्याच्या अटकेवरील स्थगिती हटवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 11:52 IST

ममता विरुद्ध मोदी संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय अधिकारी मानले जाणाऱ्या राजीव कुमार यांना सर्वोच्च न्यायालयानं धक्का दिला आहे. कोलकात्याचे माजी पोलीस आयुक्त असलेल्या राजीव यांच्या अटकेला देण्यात आलेली स्थगिती न्यायालयानं हटवली आहे. सर्वोच्च न्यायालयानं राजीव यांना अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात जाण्यास सांगितलं आहे. यासाठी त्यांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सात दिवसांत अटकपूर्व जामीन न मिळाल्यास सीबीआय राजीव यांना अटक करू शकते, असं सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान म्हटलं. राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे अधिकारी फेब्रुवारी महिन्यात कोलकात्याला गेले होते. त्यावेळी कोलकाता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. यानंतर राजीव यांनी अटक टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अद्याप या प्रकरणात सीबीआयनं एफआयआर दाखल केलेला नाही. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय राजीव कुमार यांना नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावू शकते.

काय आहे प्रकरण? कोण आहेत राजीव कुमार?शारदा चिटफंड प्रकरणात राजीव कुमार यांचं नाव आलं होतं. त्यामुळे सीबीआयला कुमार यांची चौकशी करायची होती. कुमार यांच्या घरावर छापा टाकण्याचा प्रयत्नदेखील सीबीआयनं केला होता. मात्र कुमार यांना अटक करण्यापूर्वीच कोलकाता पोलिसांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. सीबीआयची कारवाई केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरुन होत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केला होता. याविरोधात ममता बॅनर्जी धरणं आंदोलन केलं होतं.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग